शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सरकार स्थापन करण्याआधी मतैक्य हवे, एनडीएचा मित्रपक्ष अजसूने व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 04:36 IST

महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर अजसूचे मुख्य प्रवक्ते देवदर्शन भगत म्हणाले की, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते. बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा पहिला हक्क मिळावा.

रांची : अडचणीची स्थिती टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्याआधी मतैक्य करायला हवे, असे मत झारखंडमधील भाजपप्रणीत एनडीए सरकारमधील अखिल झारखंड स्टुडंट युनियन (अजसू) या मित्र पक्षाने े केले आहे.महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर अजसूचे मुख्य प्रवक्ते देवदर्शन भगत म्हणाले की, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते. बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा पहिला हक्क मिळावा.जनतेने दिलेल्या कौलाचा आदर केला जावा. तत्त्व, विचारधारा वेगवेगळ्या असलेल्या पक्षांनी सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याआधी सहमती घेतली पाहिजे; जेणेकरुन ऐनवेळी अडचण निर्माण होणार नाही. सरकार चालविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आवश्यक बाबीं अगोदर निश्चित केल्या गेल्या पाहिजेत, असे भगत यांनी सांगितले. १९ वर्षांपूर्वी झारखंडची निर्मिती झाल्यापासून अखिल झारखंड स्टुडंट युनियन (अजसू) पहिल्यांदाच स्वबळावर झारखंड विधानसभेची निवडणूक लढवित आहे. झारखंडची निर्मिती होण्याआधी स्थापन झालेल्या अखिल झारखंड स्टुडंट युनियनने (अजसू) सुरुवातीपासून राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केलेली आहे. ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान पाच टप्प्यांत झारखंडमध्ये विधानसभेसाठी निवडणूक घेण्यात येणार असून २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यांत विविध राजकीय पक्षांचे २६० उमेदवार रिंगणात आहेत. दुसºया टप्प्यात २० जागांसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.आठ कोटींची रोकड जप्त...दरम्यान, निवडणुकीची घोषणा झाल्यापासून झारखंडमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत ८ कोटी ३३ लाख ५३ हजार ९५८ रुपयांची रोकड , तसेच अवैध दारू, गांजासह अनेक साहित्य-सामग्री जप्त करण्यात आली. याप्रकरणी ६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य निर्वाचन अधिकारी विनय कुमार चौबे यांनी मंगळवारी दिली. 

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपाPoliticsराजकारण