शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

गणपूर्तीअभावी सरकारची नाचक्की

By admin | Updated: April 23, 2015 01:37 IST

लोकसभेमध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही गणपूर्तीअभावी कामकाज सुरू करण्यात विलंब झाल्यामुळे सरकारची पंचाईत झाली.

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही गणपूर्तीअभावी कामकाज सुरू करण्यात विलंब झाल्यामुळे सरकारची पंचाईत झाली. दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास लोकसभेचे कामकाज सुरू होण्याची तयारी झाली असतानाही बहुतांश सत्तारूढ बाके रिकामीच होती. सत्तारूढ पक्षाचे सदस्य सभागृहात दिसत नसल्याने विरोधी पक्षांच्या सदस्यांनी शेरेबाजीही केली. गणपूर्तीशिवाय सभागृहाचे कामकाज चालविले जात नाही. गणपूर्तीसाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. सभागृहाची सदस्यसंख्या ५४३ आहे आणि कामकाज सुरू करण्यासाठी किमान ५५ सदस्य हजर राहणे आवश्यक आहे. या परिस्थितीवर ‘क्या हाल है’ अशी टिपणी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली तर ‘दररोज अशीच परिस्थिती असते’, असे बिजदचे भर्तृहरी महताब म्हणाले. २.१५ वाजता सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षांचे मिळून केवळ २० सदस्य हजर होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)