शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 06:47 IST

डिजिटल क्रांती होत असताना दुसरीकडे वाहनधारकांच्या खिशाला मात्र कात्री

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या १० एप्रिलपासून देशातील सर्व टोल नाक्यांवरील रोख (कॅश) व्यवहार पूर्ण बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे आता टोल प्लाझावर केवळ फास्टॅग, 'यूपीआय'द्वारेच व्यवहार करता येतील. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी व टोल नाक्यांवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे

१० एप्रिलपूर्वी फास्टॅग रिचार्ज करा

देशातील सुमारे १,१५० टोल नाक्यांवर ही नवीन व्यवस्था लागू होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असला, तरी वाढीव दरांमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर मात्र परिणाम होणार आहे. त्यामुळे १० एप्रिलपूर्वी फास्टेंग रिचार्ज करून ठेवणे वाहनधारकांसाठी हिताचे ठरेल.

महागाईचा 'टोल': प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे 

एकीकडे डिजिटल क्रांती होत असताना दुसरीकडे वाहनधारकांच्या खिशाला मात्र कात्री बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआय आणि उत्तर प्रदेश एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणाने (यूपीईआयडीए) टोलच्या दरांमध्ये पुढीलप्रमाणे वाढ केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग : कार आणि प्रवासी वाहनांच्या टोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

एक्स्प्रेस वे: उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वेवरील टोल दरात १.५० ते ३.५० टक्क्यांची वाढ झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cashless Toll Plazas: India Goes Digital on Highways from April 10

Web Summary : From April 10th, all Indian toll plazas will be cashless, accepting only FASTag and UPI. The move aims to ease congestion but increased rates will affect commuters' budgets. Toll rates are set to increase upto 10%.
टॅग्स :tollplazaटोलनाकाNational Highwayराष्ट्रीय महामार्ग