शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अच्छा हुआ उर्वरीत बातमी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

ग्यानदासजींच्या अध्यक्षपदावरील दाव्याबाबत ते म्हणाले की, २००४ साली उज्जैन येथे झालेल्या बैठकीत ग्यानदासजींची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर पाच वर्षांसाठी त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ केवळ हरिद्वारच्या कुंभमेळ्यापुरतीच सीमित होती. हरिद्वारचा कुंभमेळा संपताच त्यांची अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आलेली आहे. पण ही गोष्ट मान्य करायला ते तयार नाहीत. त्यांनी यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१२ रोजी अलाहाबाद येथे झालेल्या शेवटच्या शाहीस्नानापर्यंतच मुदत दिली. त्यानंतर अध्यक्षपदाची मुदत संपल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. पण ग्यानदासजी कोर्टाचे आदेशही मानत नसतील तर यावर काय बोलावे, अशा शब्दांत नरेंद्रगिरी महाराजांनी आपली भावना व्यक्त केली.

ग्यानदासजींच्या अध्यक्षपदावरील दाव्याबाबत ते म्हणाले की, २००४ साली उज्जैन येथे झालेल्या बैठकीत ग्यानदासजींची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर पाच वर्षांसाठी त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ केवळ हरिद्वारच्या कुंभमेळ्यापुरतीच सीमित होती. हरिद्वारचा कुंभमेळा संपताच त्यांची अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आलेली आहे. पण ही गोष्ट मान्य करायला ते तयार नाहीत. त्यांनी यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१२ रोजी अलाहाबाद येथे झालेल्या शेवटच्या शाहीस्नानापर्यंतच मुदत दिली. त्यानंतर अध्यक्षपदाची मुदत संपल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. पण ग्यानदासजी कोर्टाचे आदेशही मानत नसतील तर यावर काय बोलावे, अशा शब्दांत नरेंद्रगिरी महाराजांनी आपली भावना व्यक्त केली.
कोट
पाच महिन्यांपूर्वी उज्जैन येथे लोकशाही पद्धतीने दहा आखाड्यांच्या उपस्थितीत आपली अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अनुपस्थित असणार्‍या दोन वैष्णव आखाड्यांनी फोनवरून माझ्या निवडीला मान्यता दिली.
आता पुढील निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदाची सूत्रे आपणच सांभाळणार असून, हा कुंभमेळा शांततेत, निर्विघ्नपणे आणि आनंदात पार पडण्यावर आपला भर असेल.
- नरेंद्रगिरी महाराज
अध्यक्ष, आखाडा परिषद