शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

चांगली बातमी ! इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 13:40 IST

आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. यावरून आगामी काळात आणखी खबदारी घेत कोरोनाचे संक्रमण रोखण्यास प्रयत्न करावे लागणार आहेत.

घरात राहा, सुरक्षित रहा आणि विशेष म्हणजे कोरोनाला घाबरू नका तो बरा होतो. अशात अनेकांनी कोरोनावर मात करत बरे होत घरी परते आहेत. जे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचले त्यांच्यासाठी कोरोना हा घातक ठरला . भारतात तर ९९ वर्षाच्या आजीपासून ते अवघ्या १० दिवसाच्या बाळाने देखील कोरोनावर मात करत सुखरूप घरी परतल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशात आता देशवासियांसाठी आणखीन एकदिलासादायक बातमी आहे. सुरुवातीला मृत्युदर जास्त असले तरी आता तो कमी झाला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत भारत जरी ९ व्या स्थानावर असला तरी बरे होणारी रुग्णसंख्यादेखील मोठी आहे. आतापर्यंत देशभरात 82370 रुग्ण बरे झाले आहेत आणि घरी परत आले आहेत. 

भारतात आता बरे होणा-या रूग्णांचा  दर 47.40 वर पोहोचला आहे. 18 मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला तेव्हा हा आकडा 38% पर्यंत पोहोचला. आणि आता तो 47 टक्के पोहोचला. आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. यावरून आगामी काळात आणखी खबदारी घेत कोरोनाचे संक्रमण रोखण्यास प्रयत्न करावे लागणार आहेत. लॉकडाऊन देखील काही प्रमाणात उठवण्यात जरी आले तरीही काही नियमांनुसारच नागरिकांना जगावे लागणार आहे. स्वतःची योग्य काळजी घेत कोरोनापासून लांब राहावे लागेल.त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशा विविध गोष्टी करत संक्रमण रोखण्यास मदत होईल. 

त्यामुळे अपनी सुरक्षा अपने हाथ हाच पवित्रा सा-यांनी आत्मसात केल्यास लवकरच भारतदेखील कोरोनामुक्त देश होईल हे मात्र नक्की.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या