शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

अच्छे दिनची प्रतीक्षा!

By admin | Updated: July 6, 2014 00:16 IST

देशभरच्या जाळय़ामध्ये भारतीय रेल्वे जगात पहिल्या क्रमांकावर आहे. विकासात मोठा हातभार लावणा:या रेल्वेचा त्यामुळेच स्वतंत्र अर्थसंकल्प सादर होतो.

देशभरच्या जाळय़ामध्ये भारतीय रेल्वे जगात पहिल्या क्रमांकावर आहे. विकासात मोठा हातभार लावणा:या रेल्वेचा त्यामुळेच स्वतंत्र अर्थसंकल्प सादर होतो. नव्या सरकारचा या विशेष अर्थसंकल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दोन दिवसांनंतर स्पष्ट होईलच. अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेली भारतीय रेल्वेही ‘अच्छे दिन’ची वाट पाहात आहे.
 
 सुखकर प्रवासाची हमी
चांगले दिवस आणणा:या नरेंद्र मोदी सरकारचा आगामी रेल्वे अर्थसंकल्प 8 जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थसंकल्पाकडून मुंबई आणि महाराष्ट्रासाठी अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारला अनेक कडक पावले उचलावी लागतील; पण ते करीत असताना प्रवाशांसाठी सुविधा आणि सवलतींचाही विचार व्हावा..
 
  जालीम उपाय?
भारतात मोदींच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तारूढ झाल्याचा आनंदोत्सव संपत आला आहे! गुलाबी स्वप्नरंजनाच्या ऐवजी आता सर्व क्षेत्रंत भारताची प्रगती साधण्यासाठी बिकट वाट समोर असल्याने खडतर परिश्रम आवश्यक आहेत! स्वाभाविकच मोदींच्या भाषेत या बिकट कंटकाकीर्ण मार्गावरून चालत असताना सर्वागीण प्रगती करण्यासाठी काही कठोर वास्तववादी निर्णयांची कडू गोळी घ्यावी लागणार आहे!
 
अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लावल्यानंतरही हजारो किमीर्पयत जाळे पसरलेल्या रेल्वेचे अपघात अद्याप रोखण्यात आलेले नाहीत. अपघात कमी केल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला; मात्र हे अपघात पूर्णपणो थांबवण्यासाठी 150 वर्षानंतरही प्रयत्न का केले जात नाहीत, हा मोठा प्रश्न आहे.  
 
या आतंरराष्ट्रीय संमेलनाला जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रिया, पोलंड आणि इटली या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या संमेलनात भारतीय रेल्वेच्या सुरक्षा रेकॉर्डमध्ये सुधारणा झाल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला. 1960-61 साली प्रत्येक किलोमीटरमागे रेल्वेच्या विविध अपघातांचे प्रमाण 5.5 एवढे होते. त्यामुळे आताचे प्रमाण पाहिल्यास अपघातात आणखी घट होणो अपेक्षित होते. 
 
काय होते मागच्या बजेटमध्ये? 
गेल्यावर्षी यूपीए सरकारच्या काळात तत्कालीन रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल 
यांनी थेट दरवाढीचा ‘ट्रॅक’ टाळत प्रवाशांना काहीसा दिलासा देत रेल्वे खात्याला मॉडर्न एक्स्प्रेसचे इंजिनही लावले होते. पवन कुमार बन्सल यांच्या रूपाने कॉँग्रेसच्या मंत्र्याने 17 वर्षानंतररेल्वे अर्थसंकल्प 
सादर केला. 
 
रेल्वेच्या मोकळ्य़ा जमिनींचा विकास करून व रेल्वे स्थानकांच्या इमारतींचा व्यापारी तत्त्वावर विकास करून येत्या वर्षात प्रत्येकी एक हजार कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. 
रेल्वेचे स्टोअर्स डेपो, वर्कशॉप्स आणि रेल्वेमार्गाच्या बाजूला पडलेले भंगार सामान विकण्याची खास मोहीम 2क्13-13मध्ये हाती घेण्यात येणार होती. त्यातून 4,5क्क् कोटी रुपये मिळविण्याचे लक्ष्य ठरविले होते. 
12 व्या पंचवार्षिक योजनेत स्वत: उभ्या करायच्या 1.क्5 लाख कोटींच्या उद्दिष्टाखेरीज स्वत:चा असा किमान 3क् हजार कोटी रुपयांचा राखीव निधी निर्माण करण्याची योजना 
रेल्वेने आखली होती. 
 
कोणीही व्यक्ती पदरमोड करून कंत्नाटदारी करीत नाही. म्हणून देयके वेळेवर मिळाली तर कामदेखील वेळेवर होईल. त्याचबरोबर कामाचा अपेक्षित दर्जादेखील राखला जातो की नाही, यावर लक्ष ठेवले गेले पाहिजे.