शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना ‘ते’ ९० हजार कोटी द्या; निर्मला सीतारामन यांच्याकडे कुणाची मागणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 08:51 IST

सरकारने संस्था स्थापन करावी आणि निधी त्यात वळता करावा, अशी विनंती अर्थमंत्र्यांना केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारी तिजोरीत ९० हजार कोटी रुपये बेवारस पडून आहेत. या पैशांचा उपयोग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर करावा, अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

राज्यसभेतील भाजपचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी गुरुवारी संसदेतील कार्यालयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका आणि विमा कंपन्यांकडे ८८,७२२ कोटी रुपये अनेक वर्षांपासून बेवारस आहेत. हा निधी अनाथ मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा, अशी मागणी गोपछडे यांनी केली आहे.

एक लाख आत्महत्या...

स्टॅटिस्टा संस्थेच्या अहवालानुसार, मागील दहा वर्षांत एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. यामुळे लाखो मुले अनाथ झाली आहेत.

हुशार असूनही केवळ पैशांअभावी त्यांना शिक्षण घेता येत नाही. अशात, बँकांकडे पडून असलेले हजारो कोटी रुपये अनाथ मुलांवर खर्च करण्याचा विचार गांभीर्याने करावा. यासाठी सरकारने संस्था स्थापन करावी आणि बेवारस निधी त्यात वळता करावा, अशी विनंती अर्थमंत्र्यांना केली. शेतकरी आणि गरिबांची मुले अभ्यासात हुशार आहेत. आयपीएस अधिकारी होणारा कोल्हापूरमधील मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणे आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारा पुण्याचा शिवांश जागडे याचे ताजे उदाहरण असल्याचेही गोपछडे म्हणाले.

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामन