शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना ‘ते’ ९० हजार कोटी द्या; निर्मला सीतारामन यांच्याकडे कुणाची मागणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 08:51 IST

सरकारने संस्था स्थापन करावी आणि निधी त्यात वळता करावा, अशी विनंती अर्थमंत्र्यांना केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारी तिजोरीत ९० हजार कोटी रुपये बेवारस पडून आहेत. या पैशांचा उपयोग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर करावा, अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

राज्यसभेतील भाजपचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी गुरुवारी संसदेतील कार्यालयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका आणि विमा कंपन्यांकडे ८८,७२२ कोटी रुपये अनेक वर्षांपासून बेवारस आहेत. हा निधी अनाथ मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा, अशी मागणी गोपछडे यांनी केली आहे.

एक लाख आत्महत्या...

स्टॅटिस्टा संस्थेच्या अहवालानुसार, मागील दहा वर्षांत एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. यामुळे लाखो मुले अनाथ झाली आहेत.

हुशार असूनही केवळ पैशांअभावी त्यांना शिक्षण घेता येत नाही. अशात, बँकांकडे पडून असलेले हजारो कोटी रुपये अनाथ मुलांवर खर्च करण्याचा विचार गांभीर्याने करावा. यासाठी सरकारने संस्था स्थापन करावी आणि बेवारस निधी त्यात वळता करावा, अशी विनंती अर्थमंत्र्यांना केली. शेतकरी आणि गरिबांची मुले अभ्यासात हुशार आहेत. आयपीएस अधिकारी होणारा कोल्हापूरमधील मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणे आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारा पुण्याचा शिवांश जागडे याचे ताजे उदाहरण असल्याचेही गोपछडे म्हणाले.

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामन