शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

‘मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपये द्या’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 11:12 IST

पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे.

ठळक मुद्देसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखमध्ये...

नवी दिल्ली : कोरोना संकटात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सरकारने १० लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. कोरोना संकट हे नैसर्गिक संकट असल्याचे मोदी सरकार का जाहीर करीत नाही, असा प्रश्नही काँग्रेसने विचारला. 

भाजप सरकारने मृतांच्या कुटुंबियांना आतापर्यंत कोणते सहकार्य केले? आणि केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबांना मोबदला दे्ण्यात का मागे आहे? पेट्रोल, डिझेलवर केंद्र सरकारने वसूल केलेला अबकारी कर जनतेची संपत्ती आहे. जर केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबाला या पैशांतील १० टक्के (४० हजार कोटी रूपये) रक्कमही खर्च करू शकत नसेल तर फायदा काय? असे काँग्रेसने म्हटले आहे. 

पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे. ही फक्त घटनात्मकच जबाबदारी आहे असे नाही तर नैतिक कर्तव्यही आहे. पक्षाची मागणी होती की, केंद्र सरकारने इतर नैसर्गिक संकटांसारखेच कोविड-१९ लाही नैसर्गिक संकटात समाविष्ट करून मृतांच्या कुटुंबांना १० लाख रूपयांची भरपाई द्यावी, असे वल्लभ म्हणाले.--------------

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcorona virusकोरोना वायरस बातम्याministerमंत्री