शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

‘मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपये द्या’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 11:12 IST

पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे.

ठळक मुद्देसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखमध्ये...

नवी दिल्ली : कोरोना संकटात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सरकारने १० लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. कोरोना संकट हे नैसर्गिक संकट असल्याचे मोदी सरकार का जाहीर करीत नाही, असा प्रश्नही काँग्रेसने विचारला. 

भाजप सरकारने मृतांच्या कुटुंबियांना आतापर्यंत कोणते सहकार्य केले? आणि केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबांना मोबदला दे्ण्यात का मागे आहे? पेट्रोल, डिझेलवर केंद्र सरकारने वसूल केलेला अबकारी कर जनतेची संपत्ती आहे. जर केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबाला या पैशांतील १० टक्के (४० हजार कोटी रूपये) रक्कमही खर्च करू शकत नसेल तर फायदा काय? असे काँग्रेसने म्हटले आहे. 

पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे. ही फक्त घटनात्मकच जबाबदारी आहे असे नाही तर नैतिक कर्तव्यही आहे. पक्षाची मागणी होती की, केंद्र सरकारने इतर नैसर्गिक संकटांसारखेच कोविड-१९ लाही नैसर्गिक संकटात समाविष्ट करून मृतांच्या कुटुंबांना १० लाख रूपयांची भरपाई द्यावी, असे वल्लभ म्हणाले.--------------

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcorona virusकोरोना वायरस बातम्याministerमंत्री