शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

मोकळीक द्या, आम्ही धडा शिकवू!

By admin | Updated: October 14, 2016 01:59 IST

किस्तानातील जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली

नवी दिल्ली : पाकिस्तानातील जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली. भारतात दहशतवादी कृत्ये करण्यासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी गट वाढविण्याची हिम्मत पाकिस्तानने आता दाखवायला हवी, असे त्याने म्हटले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या अल-कलाम या नियतकालिकात त्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने याबाबत वेळेत निर्णय न घेतल्यास, पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावेल. मसूद अझहरच्या या मागणीमुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील दहशतवादी हालचाली वाढवण्यासाठी पाकिस्तान सरकारने अधिक हिम्मत दाखवल्यास, काश्मीरमधील समस्या, दोन देशांतील पाण्याचा वाद संपुष्टात येतील. हे पाकिस्तान सरकारला जमत नसेल तर, सरकारने किमान दहशतवाद्यांना तरी मोकळीक द्यावी. आम्ही भारताला धडा शिकवू, असेही मसुद अझहरने नमूद केले आहे. केवळ याच मार्गाने १९७१ च्या युद्धाच्या कडवट आठवणी पुसल्या जातील, असेही म्हणत अझहरने विष पेरण्याचे काम केले आहे.