शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फिल्ड मार्शल करिअप्पा यांना भारतरत्न द्या; लष्करप्रमुख बिपीन रावत यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 13:56 IST

फिल्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांना भारतरत्न देण्याची मागणी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केली आहे.

ठळक मुद्देफिल्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांना भारतरत्न देण्याची मागणी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केली आहे. विविध क्षेत्रातील मंडळींना भारतरत्न देण्यात आला असतानाच एखाद्या लष्करप्रमुखांना हा सर्वोच्च सन्मान का दिला जात नाही, असा सवालही बिपीन रावत यांनी उपस्थित केला आहे. 

नवी दिल्ली- फिल्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांना भारतरत्न देण्याची मागणी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केली आहे. विविध क्षेत्रातील मंडळींना भारतरत्न देण्यात आला असतानाच एखाद्या लष्करप्रमुखांना हा सर्वोच्च सन्मान का दिला जात नाही, असा सवालही बिपीन रावत यांनी उपस्थित केला आहे. 

 

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शनिवारी एका कार्यक्रमात करिअप्पा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांची भारतरत्नसाठी शिफारस करण्याची योग्य वेळ आली आहे. अन्य क्षेत्रातील मंडळींना भारतरत्न दिला जातो, मग सैन्यातील पहिल्या लष्करप्रमुखांना का नाही, तेसुद्धा या सर्वोच्च सन्मानासाठी पात्र आहेत, असं बिपीन रावत यांनी म्हंटलं. 

 करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी तत्कालीन ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून सूत्रं स्वीकारली होती. स्वतंत्र भारताचे ते पहिले लष्करप्रमुख होते. अमेरिकेनेही १९५१ मध्ये करिअप्पा यांना सन्मानित केलं. १९५३ मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर करिअप्पा यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे. १९५६ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. १९८३ मध्ये त्यांचा ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन गौरव करण्यात आला होता. करिअप्पा यांनी १९९३ मध्ये बंगळुरू येथे अखेरचा श्वास घेतला.