शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 16:27 IST

पेपर देण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली.

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील मुस्कान टाक ही 20 वर्षांची मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडली. पाच वर्षे दोघांमध्ये अफेअर सुरू होतं. कुटुंबीयांना मुलीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न लावायचं होतं. त्यानंतर एके दिवशी पेपर देण्याच्या बहाण्याने ती घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली. त्यामुळे तिने प्रियकरासह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि सुरक्षा मागितली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजमेर जिल्ह्यातील अरईमधील मुस्कान टाक या तरुणीने सुजानगडच्या सुरवास गावातील मनोज मेघवाल या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मनोज हा एका विमा कंपनीत कर्मचारी आहे. आता दोघांनी सुजानगडमध्ये प्रेमविवाह केला. दोघेही सुरक्षेसाठी एसपी कार्यालयात पोहोचले. मुस्कान टाक एसपी ऑफिसमध्ये पोहोचली आणि सांगितलं की दोघेही एकमेकांना 5 वर्षांपासून ओळखत आहेत.

मनोज कुमार मेघवाल हा अराई येथे राहतो. तिथे दोघांची ओळख झाली आणि मोबाईलवर बोलू लागले. मुस्कानच्या घरच्यांची इच्छा होती की तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी व्हावे. त्यामुळे मुस्कानने मनोज कुमारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुस्कान ही बीएची विद्यार्थिनी आहे. पेपरला बसण्यासाठी 9 फेब्रुवारीला ती घरातून निघाली होती. मनोज कुमार तिथे आधीच त्याची वाट पाहत होता.

मुस्कान पेपर न देता मनोज कुमारसोबत ट्रेनने सुजानगडला आली. दोघांनी 10 फेब्रुवारीला सुजानगडमध्ये प्रेमविवाह केला. 20 वर्षीय मुस्कानने सांगितले की, तिचे वडील मॅनेजर आहेत. आता दोघेही एसपी कार्यालयात पोहोचले आणि सुरक्षेची विनंती केली. त्यांच्या प्रेमविवाहामुळे घरातील सदस्य रागावून त्रास देऊ शकतात, अशी भीती त्यांना वाटत आहे.  

टॅग्स :marriageलग्न