शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 16:27 IST

पेपर देण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली.

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील मुस्कान टाक ही 20 वर्षांची मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडली. पाच वर्षे दोघांमध्ये अफेअर सुरू होतं. कुटुंबीयांना मुलीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न लावायचं होतं. त्यानंतर एके दिवशी पेपर देण्याच्या बहाण्याने ती घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली. त्यामुळे तिने प्रियकरासह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि सुरक्षा मागितली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजमेर जिल्ह्यातील अरईमधील मुस्कान टाक या तरुणीने सुजानगडच्या सुरवास गावातील मनोज मेघवाल या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मनोज हा एका विमा कंपनीत कर्मचारी आहे. आता दोघांनी सुजानगडमध्ये प्रेमविवाह केला. दोघेही सुरक्षेसाठी एसपी कार्यालयात पोहोचले. मुस्कान टाक एसपी ऑफिसमध्ये पोहोचली आणि सांगितलं की दोघेही एकमेकांना 5 वर्षांपासून ओळखत आहेत.

मनोज कुमार मेघवाल हा अराई येथे राहतो. तिथे दोघांची ओळख झाली आणि मोबाईलवर बोलू लागले. मुस्कानच्या घरच्यांची इच्छा होती की तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी व्हावे. त्यामुळे मुस्कानने मनोज कुमारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुस्कान ही बीएची विद्यार्थिनी आहे. पेपरला बसण्यासाठी 9 फेब्रुवारीला ती घरातून निघाली होती. मनोज कुमार तिथे आधीच त्याची वाट पाहत होता.

मुस्कान पेपर न देता मनोज कुमारसोबत ट्रेनने सुजानगडला आली. दोघांनी 10 फेब्रुवारीला सुजानगडमध्ये प्रेमविवाह केला. 20 वर्षीय मुस्कानने सांगितले की, तिचे वडील मॅनेजर आहेत. आता दोघेही एसपी कार्यालयात पोहोचले आणि सुरक्षेची विनंती केली. त्यांच्या प्रेमविवाहामुळे घरातील सदस्य रागावून त्रास देऊ शकतात, अशी भीती त्यांना वाटत आहे.  

टॅग्स :marriageलग्न