शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

जीडीपी राहणार ६.३ ते ६.८ टक्क्यांवर; संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 06:33 IST

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ या वित्त वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांत सादर केला.

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेचे पायाभूत घटक मजबूत असल्यामुळे आगामी वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा आर्थिक वृद्धीचा दर ६.३ ते ६.८ टक्के राहील, असा अंदाज शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ या वित्त वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांत सादर केला.चालू वित्त वर्षात आर्थिक वृद्धीचा दर ६.४ टक्के राहण्याची शक्यता असून, हा वृद्धीचा ४ वर्षाचा नीचांक असेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महागाई घटणारअहवालात म्हटले आहे की, सार्वजनिक भांडवली खर्चातील वाढ आणि व्यावसायिक अपेक्षांतील सुधारणा यामुळे वित्त वर्ष २०२६ मध्ये गुंतवणुकीत तेजी येईल, असा अंदाज आहे. वस्तूंच्या किमतींत वाढ होण्याची जोखीमही कमी होण्याचा अंदाज आहे. खाद्य वस्तूंची महागाई २०२५ च्या चौथ्या तिमाहीत कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2024