शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

गंगेच्या पाण्याची उपयुक्तता सतत प्रमाणित होते

By admin | Updated: December 9, 2014 01:44 IST

कानपूर, अहालाबाद,वाराणशी येथे पेयजल आणि स्नानाच्या उद्देशासाठी पाण्याची गुणवत्ता विभिन्न घटकांव्दारे ठरविली जात असून, ती ठिकाणो व वातावरण सतत बदलत असते,

बाराशे उद्योगांवर कारवाई : विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उमा भारतींचे उत्तर
नवी दिल्ली : कानपूर, अहालाबाद,वाराणशी येथे पेयजल आणि स्नानाच्या उद्देशासाठी पाण्याची गुणवत्ता विभिन्न घटकांव्दारे ठरविली जात असून, ती ठिकाणो व वातावरण सतत बदलत असते, त्यामुळे या शहरातील गंगेचे पाणी स्नान व पिण्यासाठी अयोग्य आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही, असे सिंचन, नदी विकास व गंगा संरक्षणमंत्री उमा भारती यांनी सांगितले.
गंगेचे पाणी व पिण्यायोग्य  व वापरायोग्य किती तसेच प्रदूषणस्तर पाण्यात चामडय़ासह अन्य घोणरडय़ा बाबी सोडल्या जातात का, त्या रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, या  खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत सोमवारी विचारलेल्या प्रश्नावर भारती यांनी उत्तर दिले, की केंद्रीय प्रदूषण नियांत्रण मंडळ व उत्तर प्रदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातील प्रयोगशाळेतपाण्याचे विविध नमुने एकत्र करत असते त्यावरून पाण्याच्या वापराबाबत देखरेख ठेवली जाते. 
प्रदूषण पसरवणा:या उद्योगांसंबंधी कडक नियम केले असून, आतार्पयत 444 चर्मोद्योगावर 
कारवाई केली आहे. प्रदूषण करणा:या 767 उद्योगांवर जल कायद्यान्वये कारवाई केली आहे. ‘नमामि गंगे ’नावाचा नवा प्रयत्न आपण करत असून, त्यामुळे गंगा संरक्षित होईल. (विशेष प्रतिनिधी) 
 
बायोमासची 18 हजार मेगाव्ॉट वीज 
अक्षय्य ऊज्रेच्या माध्यमातून देशात बायोमासमधून 18 हजार मेगाव्ॉट समतुल्य वीजेचे उत्पादन होण्याचा अंदाज ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत जैव इंधनावर आधारित वीजउत्पादनाची शक्यता खूप आहे, याबाबत सरकारचे नेमके लक्ष्य काय आहे असा प्रश्न विचारला. नवीनीकरण ऊर्जा मंत्रलयाकडून देशातील वीजेचा अंदाज घेतला आहे. यासाठी राज्याच्या पातळीवर सवलती, उपकरणो आदी देण्यात आहे. त्यामुळे पुढच्या काळात या ऊज्रेचा आलेख वाढलेला असेल, असे त्यावर सांगण्यात आले.