शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजार गावांत गंगा आरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 05:50 IST

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक गावांत जीवनदायिनी गंगा नदीची आरती दररोज करण्याची योजना तयार केली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक गावांत जीवनदायिनी गंगा नदीची आरती दररोज करण्याची योजना तयार केली आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत गंगा नदीवरील दोन्ही किनारी वसलेल्या १,०३८ गावांना नवीन आरती स्थळ म्हणून निवडण्यात आले आहे. धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.या योजनेंतर्गत बिजनौर ते बलियापर्यंत गंगा नदीच्या पाच किलोमीटरच्या परिसरात दोन्ही किनाऱ्यांवरील गावांमध्ये आरती स्थळ निर्माण करण्याची प्रक्रिया पर्यटन विभागाच्या सहकाऱ्याने सुरू करण्यात येणार आहे. नवीन आरती स्थळांवर दररोज निश्चित वेळेवर गंगा आरतीचे आयोजन केले जाणार आहे. गंगा आरतीला गावे व विभागांशी जोडून उत्तर प्रदेश सरकार गंगा स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देण्याचा सरकारचा विचार आहे. या मोहिमेंतर्गत युवा पिढीमध्ये आपल्या संस्कृतीबद्दलचा संबंध अधिक दृढ करणार आहे व जीवनदायिनी गंगा नदीशी नाते आणखी मजबूत करण्याचा विचार रूजवला जाणार आहे. गंगा नदीच्या स्वच्छता मोहिमेसाठी नदीच्या किनाऱ्यावरील १४ जिल्ह्यांत विशेष संयंत्र सुरू करण्यात येणार आहेत.

टॅग्स :riverनदीUttar Pradeshउत्तर प्रदेश