शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गांधी जयंतीच्या सुटीचे गौडबंगाल!

By admin | Updated: March 15, 2015 23:23 IST

गोवा सरकारने महात्मा गांधी जयंतीची २ आॅक्टोबरची सुटी सरकारी सुट्यांच्या यादीतून वगळल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

पणजी : गोवा सरकारने महात्मा गांधी जयंतीची २ आॅक्टोबरची सुटी सरकारी सुट्यांच्या यादीतून वगळल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. वाद चिघळण्याची चिन्हे दिसताच, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर या मुद्यावर सारवासारव करताना दिसले. हे कृत्य ‘खोडसाळपणा’ वा ‘ टंकलेखन दोष’ असू शकतो, असे ते म्हणाले. गोवा सरकारच्या काल शनिवारी जाहीर केलेल्या यावर्षीच्या शासकीय सुट्यांमधून महात्मा गांधी जयंतीला वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण झाले, नेमक्या त्याच दिवशी गोवा सरकारने गांधी जयंतीला सार्वजनिक सुटीच्या यादीतून वगळले. राज्यातील आमदारांच्या एका गटाने याला कडाडून विरोध नोंदवला आहे. काँग्रेसने गोवा सरकारच्या या कृत्याला जोरदार विरोध दर्शवला आहे. गांधी जयंतीला सार्वजनिक सुट्यांच्या यादीतून वगळणे हा राष्ट्रपित्याचा अपमान आहे. भाजपा सरकारच्या कथनी आणि करणीत फरक असल्याचा आरोप यानिमित्ताने काँगे्रसने केला. (वृत्तसंस्था)