शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘ट्रीप्स’मधून सूट; माेदींच्या भूमिकेला ‘जी-७’चे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 06:07 IST

परिषदेत माेदींचा सहभाग : सुरक्षित सायबर क्षेत्र पुरविण्याचे आवाहन

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवाद, हुकुमशाही आणि हिंसक अतिरेकामुळे निर्माण हाेणाऱ्या धाेक्यांपासून मूल्यांचे रक्षण करण्यासाठी भारत ‘जी-७’ राष्ट्रांचा सहयाेगी असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्पष्ट केली. लंडनमध्ये हाेत असलेल्या ‘जी-७’ राष्ट्रांच्या परिषदेमध्ये पंतप्रधान माेदींनी व्हर्चुअल माध्यमातून सहभाग घेऊन  भारताची भूमिका मांडली. महत्त्वाचे म्हणजे, माेदींनी केलेेल्या ‘ट्रेड  रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्राॅपर्टी राईट्स’ (ट्रीप्स) करारातून सूट देण्याच्या आवाहनाला ऑस्ट्रेलियानेही समर्थन दिले. 

पंतप्रधान माेदींनी ‘जी-७’ परिषदेत आराेग्य, वातावरण बदल आणि खुल्या समाजाशी संबंधित सत्रांमध्ये सहभाग घेतला. त्यात त्यांनी भारताची सभ्यता, लाेकशाही, वैचारिक स्वातंत्र्य तसेच स्वातंत्र्याबाबतची भूमिका मांडली. माेदींनी खुल्या समाजातील असुरक्षितता अधाेरेखित केली. तसेच आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी सुरक्षित सायबर क्षेत्र उपलब्ध करून देण्याचे आवाहनही माेदींनी केले. 

जगावर आलेल्या सर्वात माेठ्या संकटाचा सामना भारताच्या सहभागाशिवाय शक्य नाही, हे ‘जी-७’ परिषदेत भारताच्या सहभागावरून दिसून येते. आराेग्य व्यवस्था, लसींची उपलब्धता आणि वातावरणातील बदलांबाबत भारत ‘जी-७’ राष्ट्रांसाेबत सदैव सहभागी राहील, असे माेदींनी सांगितले. काेराेना प्रतिबंधक लसींना पेटंटमुक्त करण्याच्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रस्तावाला ‘जी-७’ राष्ट्रांनी व्यापक समर्थन दिल्याचा उल्लेखही माेदींनी यावेळी केला. 

पॅरिस कराराचे उद्दिष्ट भारत गाठणारवातावरण बदलाबाबत माेदींनी एकत्रित उपाययाेजना करण्याचे आवाहन केले. ‘जी-२०’ देशांपैकी पॅरिस कराराचे उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गावर भारत हा एकमेव देश असल्याचे माेदींनी परिषदेत सांगितले. आंतरराष्ट्रीय साैर आघाडीचे महत्त्वही माेदी यांनी पटवून दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी