शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिवंत असेपर्यंत भाजप नेत्यांशी मैत्री; नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर बिहारचे राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 05:57 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानले.

एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाजप नेत्यांशी मैत्री कायम राहील, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. मोतिहारीमधील केंद्रीय विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बिहारमधील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानले.

नितीशकुमार म्हणाले, त्यांच्याशी आमचे जुने नाते आहे. आज भलेही ते आमच्यापासून वेगळे झाले आहेत. येथे जेवढे आहेत, तेवढे सर्व आमचे मित्र आहेत. आपली मैत्री कधीही संपणारी नाही. 

भाजपशी मैत्री नाहीनितीशकुमार यांच्या वक्तव्यावर राजदचे मुख्य प्रवक्ते शक्ती सिंह यादव म्हणाले की, भाजपशी मैत्री करणे कधीच शक्य नाही. यादव यांच्या वक्तव्यावरून राजदमध्ये नितीशकुमार यांच्याबाबत अस्वस्थता असल्याचे दिसून येते.

गांधींजींकडून सामाजिक एकतेचे दर्शन : मुर्मु महात्मा गांधींनी एक शतकापूर्वी मांडलेला सामाजिक समता, एकतेचा दृष्टिकोन देशाला आधुनिक व विकसित राष्ट्र बनण्यासाठी आजही समर्पक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी यावेळी केले. मोतिहारी येथील महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात बोलताना राष्ट्रपतींनी ‘चंपारण्य सत्याग्रह’चे विविध पदर उलगडून दाखविले. गांधीजींच्या विचारातून देश मार्गक्रमण करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार