शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; तुमच्याकडे AC, फ्रिज आणि कार असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 13:30 IST

तुमच्या घरामध्ये AC, फ्रिज आणि कार असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.

नवी दिल्ली, दि. 7 -  तुमच्या घरामध्ये AC, फ्रिज आणि कार असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.  टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार शहरी भागातील कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची पाहणी करणार आहे. ज्यामुळे तुम्हाला सरकारी योजनांची गरज आहे का? हे याद्वारे तपासले जाणार आहे. शहरी भागातील प्रत्येकी दहा कुटुंबाची आर्थिक चाचपणी करण्यात येणार आहे. त्यापैकी चार कुटुंबाना कल्याणकारी योजनेंचा लाभ देण्यात येणार आहे तर सहा कुटुंबाना या योजनेतून बाद ठरवण्यात येणार आहे. 

बिबेक देबरॉय यांच्या कमिटीच्या प्रस्तावानुसार केंद्र सरकारने शहरी भागातील कुटुंबासाठी नवी रुपरेषा आखली आहे. यानुसार, शहरी भागातील ज्या कुटुंबाकडे चार रुमचे फ्लॅट, चार चाकी गाडी अथावा घरामध्ये एयर कंडिशनर असल्यास स्वत: कल्याणकारी योजनेतून बाहेर पडावे. त्यांनी कल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून आपले नाव काढावे. 

ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशा कुटुंबाची रुपरेषाही बिबेक देबरॉय यांच्या कमिटीने तयार केली आहे. त्यानुसार,जे परिवार बेघर आहेत, जे प्लास्टिकच्या छप्परखाली राहत आहेत, ज्या परिवारांच्या कमाईचे काही स्थिर साधन नाही, ज्या परिवारात कमविण्याच्या वयाचे कोणी पुरुष सदस्य नाही आहेत, ज्या परिवाराचा मुख्य कोणी लहान मुल आहे, अशांना कल्याणकारी योजनेत आपोआप जोडून घेतले जाणार आहे. खरोखर एखाद्या परिवाराला लाभार्थ्यांच्या सुचीत टाकण्याची गरज आहे का ? अशा पद्धतीने काम केले जाणार आहे. या सर्वेक्षणाला १ ते १२ अशा भागात विभागले जाणार आहे. राहण्याची स्थिती, सामाजिक स्थिती आणि हुद्दा या मुद्द्यांची पाहणी केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, डिसेंबर 2012 मध्ये हाशिम कमेटीनेही शहरी भागातील कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर रिपोर्ट सरकारकडे दिला होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या UPA सरकारनं ह्या रिपोर्टला मंजूरी दिली नव्हती.  हाशिम समितीने केलेल्या शिफारसी नुसार सरकारी योजनांच्या लाभासाठी ४१ टक्के परिवारांचे सर्वेक्षण करावे लागणार होते. पण देवरॉय समितिच्या शिफारसीनुसार साधारण ५९ टक्के परिवार सर्वेक्षणामध्ये येणार आहेत असेही सुत्रांतर्फे सांगण्यात आले आहे.