शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

वादळाने हलली मालगाडी; खाली झाेपलेले ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 08:45 IST

असा घडला अपघात

भुवनेश्वर: ओडिशातील जजपूर क्याेंझर रेल्वेस्थानकानजीक बुधवारी मालगाडीखाली चिरडून सहा कंत्राटी कामगार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. गेल्या २ जून रोजी ओडिशातील बालासोर जिल्ह्यात  तीन रेल्वेगाड्यांच्या झालेल्या भीषण अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा त्या राज्यात रेल्वे अपघात झाला आहे. 

अचानक पाऊस आल्याने या आठ कामगारांनी उभ्या असलेल्या मालगाडीखाली आश्रय घेतला. मात्र ही मालगाडी अचानक सुरू झाली व त्याखाली सहा कामगार चिरडून ठार झाले. जखमी झालेल्या दोन जणांवर कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

असा घडला अपघात

रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, हे कामगार रेल्वेरुळांलगत काम करत होते. त्यावेळी तिथे एक मालगाडी उभी होती. पावसापासून वाचण्यासाठी आठ कामगारांनी त्या मालगाडीखाली आश्रय घेतला. तिला इंजिन जोडलेले नव्हते. मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा जोर इतका होता की, रेल्वेमार्गावर उभे असलेल्या मालगाडीचे डबे हलू लागले. त्याखाली चिरडून कामगारांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :OdishaओदिशाIndian Railwayभारतीय रेल्वे