शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वादळाने हलली मालगाडी; खाली झाेपलेले ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 08:45 IST

असा घडला अपघात

भुवनेश्वर: ओडिशातील जजपूर क्याेंझर रेल्वेस्थानकानजीक बुधवारी मालगाडीखाली चिरडून सहा कंत्राटी कामगार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. गेल्या २ जून रोजी ओडिशातील बालासोर जिल्ह्यात  तीन रेल्वेगाड्यांच्या झालेल्या भीषण अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा त्या राज्यात रेल्वे अपघात झाला आहे. 

अचानक पाऊस आल्याने या आठ कामगारांनी उभ्या असलेल्या मालगाडीखाली आश्रय घेतला. मात्र ही मालगाडी अचानक सुरू झाली व त्याखाली सहा कामगार चिरडून ठार झाले. जखमी झालेल्या दोन जणांवर कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

असा घडला अपघात

रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, हे कामगार रेल्वेरुळांलगत काम करत होते. त्यावेळी तिथे एक मालगाडी उभी होती. पावसापासून वाचण्यासाठी आठ कामगारांनी त्या मालगाडीखाली आश्रय घेतला. तिला इंजिन जोडलेले नव्हते. मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा जोर इतका होता की, रेल्वेमार्गावर उभे असलेल्या मालगाडीचे डबे हलू लागले. त्याखाली चिरडून कामगारांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :OdishaओदिशाIndian Railwayभारतीय रेल्वे