शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून फुकट मिळणाऱ्या वस्तूंमुळे लोक आळशी होतात- हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 20:25 IST

सरकार मोफत वस्तू देत असल्यानं लोक सरकारवर अवलंबून राहतात- कोर्ट

चेन्नई: मोफत दिल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे लोक आळशी होतात, असं मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. त्यामुळे शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून फक्त दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच मोफत तांदूळ दिला जावा, अशी सूचना न्यायालयानं केली. सरकार मोफत अन्नधान्य देत असल्यानं लोक आळशी होतात, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. 'गरिबांना, गरजूंना तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तू देणं आवश्यक आहे. सरकारकडून या वस्तू दिल्या गेल्यास त्याबद्दल आक्षेप नाही. आधीच्या सरकारांनी राजकीय लाभासाठी अशाप्रकारे सर्व आर्थिक गटातील लोकांना मोफत वस्तू दिल्या,' असं न्यायमूर्ती एन. किरुबाकरण आणि न्यायमूर्ती अब्दुल कुद्दूस यांच्या खंडपीठानं म्हटलं. 'आधीच्या सरकारांनी लोकांना फुकटात वस्तू दिल्या. त्यामुळे सरकारकडून सर्वकाही मोफत मिळवण्याची सवय लोकांना लागली. यामुळे लोक आळशी झाले. ते लहानसहान गोष्टींसाठी सरकारवर अवलंबून राहू लागले,' असं खंडपीठानं म्हटलं. एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. राज्यातील नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांना शिधावाटप पत्रिकेच्या माध्यमातून मोफत तांदूळ दिला जातो, अशी माहिती यावेळी राज्य सरकारनं न्यायालयाला दिली.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार