शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

सरकारकडून फुकट मिळणाऱ्या वस्तूंमुळे लोक आळशी होतात- हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 20:25 IST

सरकार मोफत वस्तू देत असल्यानं लोक सरकारवर अवलंबून राहतात- कोर्ट

चेन्नई: मोफत दिल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे लोक आळशी होतात, असं मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. त्यामुळे शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून फक्त दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच मोफत तांदूळ दिला जावा, अशी सूचना न्यायालयानं केली. सरकार मोफत अन्नधान्य देत असल्यानं लोक आळशी होतात, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. 'गरिबांना, गरजूंना तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तू देणं आवश्यक आहे. सरकारकडून या वस्तू दिल्या गेल्यास त्याबद्दल आक्षेप नाही. आधीच्या सरकारांनी राजकीय लाभासाठी अशाप्रकारे सर्व आर्थिक गटातील लोकांना मोफत वस्तू दिल्या,' असं न्यायमूर्ती एन. किरुबाकरण आणि न्यायमूर्ती अब्दुल कुद्दूस यांच्या खंडपीठानं म्हटलं. 'आधीच्या सरकारांनी लोकांना फुकटात वस्तू दिल्या. त्यामुळे सरकारकडून सर्वकाही मोफत मिळवण्याची सवय लोकांना लागली. यामुळे लोक आळशी झाले. ते लहानसहान गोष्टींसाठी सरकारवर अवलंबून राहू लागले,' असं खंडपीठानं म्हटलं. एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. राज्यातील नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांना शिधावाटप पत्रिकेच्या माध्यमातून मोफत तांदूळ दिला जातो, अशी माहिती यावेळी राज्य सरकारनं न्यायालयाला दिली.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार