शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सत्तेत आल्यास महिलांना बसमध्ये मोफत प्रवास; राहुल गांधींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 12:20 IST

या सर्व आश्वासनांची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेट बैठकीत केली जाईल.,’ असे ते म्हणाले.

उडुपी (कर्नाटक) : सत्तेत आल्यास महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास देण्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे दिले. काँग्रेसतर्फे देण्यात आलेली ही पाचवी गॅरंटी आहे. मच्छीमारांसाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, मच्छीमार महिलांना एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज आणि मच्छीमारांना डिझेलवर अनुदान देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या सर्व आश्वासनांची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेट बैठकीत केली जाईल.,’ असे ते म्हणाले.

ही दोन विचारसरणींमधील लढाई

आगामी निवडणुका ही दोन विचारसरणींमधील लढाई असल्याचे सांगून गांधी म्हणाले, काँग्रेस गरीब आणि दलितांसाठी काम करील. राज्यातील सध्याचे भाजप सरकार हे जनतेने निवडून दिलेले नाही आणि त्या पक्षाने आमदारांना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, हे सत्य कर्नाटकातील सर्वांना माहीत आहे. भाजपचे आमदारही आता मुख्यमंत्रिपद २५०० कोटी रुपयांना विकले जात असल्याचे सांगत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस