शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाहन दरीत कोसळून चार जवानांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 06:32 IST

पवन कुमार, हरिराम, जतिंदर कुमार आणि नतीश कुमार अशी मृत जवानांची नावे आहेत

श्रीनगर :  जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी खराब हवामान आणि खराब दृश्यमानतेमुळे भारतीय लष्कराचे वाहन रस्त्यावरून दरीत घसरल्याने चार लष्करी जवानांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. दोन आठवड्यांपेक्षा कमी अंतराने हा दुसरा मोठा अपघात झाला आहे. २४ डिसेंबर रोजीही पूंछ जिल्ह्यांत लष्करी वाहन ३५० फूट दरीत कोसळून पाच जवानांचा मृत्यू झाला होता. 

पवन कुमार, हरिराम, जतिंदर कुमार आणि नतीश कुमार अशी मृत जवानांची नावे आहेत. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने म्हटले आहे की, खराब हवामान व कमी दृश्यमानता यामुळे लष्करी वाहनाला हा अपघात झाला. नागरिकांनी तातडीने मदतकार्यास हातभार लावला. लष्कराने नागरिकांचे आभार मानले आहेत. (वृत्तसंस्था)

उपाययोजना करा : खरगे

या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी जवानांना श्रद्धांजली वाहिली. खराब हवामानामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन खरगे यांनी केले आहे.

भाजप नेत्यावर गोळीबार करणाऱ्यास अटक

पार्किंगच्या वादातून सरकारी कर्मचाऱ्याने भाजपच्या युवा नेत्यावर गोळीबार केला. रस्त्यावर भाजप नेते व ॲड. कणव शर्मा यांनी आपली गाडी उभी केली होती. यातून वाद झाला. दरम्यान रवींद्र याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSoldierसैनिक