शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

युक्रेनवरून भारताच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुनावले खडेबोल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 17:21 IST

Foreign Minister S. Jaishankar: युक्रेनबाबतच्या भारताच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना परराष्ट्र मंत्र्यांनी खडेबोल सुनावले आहे. तसेच पाश्चात्य देशांना आशियासमोरील आव्हानांची माहिती नाही, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली - युक्रेनबाबतच्या भारताच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना परराष्ट्र मंत्र्यांनी खडेबोल सुनावले आहे. तसेच पाश्चात्य देशांना आशियासमोरील आव्हानांची माहिती नाही आहे. ज्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या घटना आणि आपल्या धोरणांमुळे क्षेत्रातील विविध देशांवर सातत्याने दबाव निर्माण होत आहे. रायसिना डायलॉगमध्ये एका संवादात्मक सत्रामध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये निर्माण झालेले संकट हे युरोपसाठी एक सतर्क राहण्याचा इशारा देणार संदेश आहे.

युक्रेनमधील परिस्थितीबाबत नॉर्वेचे परराष्ट्रमंत्री एनिकेन हुइटफेल्ड यांच्या एका विशिष्ट्य प्रश्नाचं उत्तर देताना जयशंकर यांनी सांगितले की, भारत ही लढाई तात्काळ समाप्त व्हावी आणि दोन्ही देशांनी मुत्सद्देगिरी आणि चर्चेच्या वाटेवर यावे यासाठी दबाव टाकत आहे. त्यांनी सांगितले की, मला वाटते की, जिथे युक्रेनमधील संघर्षाचा संबंध आहे. आमच्याजवळ एक स्पष्ट स्थिती आहे, तसेच त्याबाबत आम्ही आधीही स्पष्ट केलेले आहे.

जयशंकर यांनी सांगितले की, तुम्ही युक्रेनबाबत मुद्दा मांडला. मला आठवतंय की, एक वर्षभरापूर्वी अफगाणिस्तानमध्ये काय झालं होतं. तिथे संपूर्ण समाजाला जगाने आपल्या स्वार्थासाठी नरकात ढकलले. त्यांनी पुढे सांगितले की. मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की, आम्ही सर्वजण आपला विश्वास आणि आवडींमध्ये आपल्या अनुभवाचा योग्य ताळमेळ शोधला पाहिजे. सर्वजण याला आपापल्या दृष्टिकोनातून पाहतात. सर्व देशांचे प्राधान्यक्रम वेगळे आणि ते तसे असणं स्वाभाविक आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया