शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात! माणसाची काही इतरही कर्तव्ये - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 08:22 IST

एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात भाष्य केले आहे. खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात. पण केवळ जिवंत राहणे हाच जीवनाचा उद्देश नसावा. मणसाची इतर अनेक कर्तव्य आहेत, असे भागवत यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, देशात लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात चर्चा सुरू असतानाच भागवतांनी हे भाष्य केले आहे. 

एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता. पण, मनुष्याला संज्ञानात्मक प्रेरणा मिळाली आणि तिने त्याला सर्वश्रेष्ठ बनवले. मात्र, केवळ खाणे-पिणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर प्राणीही करतात. 

भागवत पुढे म्हणाले, जो शक्तीशाली आहे, तो जीवन जगेल, हा जंगलाचा नियम आहे. मात्र, सर्वात योग्य व्यक्ती इतरांना जगण्यास मदत करेल, ही माणसाची व्याख्या आहे. ते कर्नाटकातील चिकबल्लापुरा जिल्ह्यातील मुद्देनहल्लीमध्ये सत्य साईं ग्राम येथे ‘श्री सत्य साईं युनिव्हर्सिटी फॉर ह्यूमन एक्सिलन्स’च्या पहिल्या दीक्षांत समारंभादरम्यान भागवत बोलत होते. 

भागवत म्हणाले, ‘‘जर 10-12 वर्षांपूर्वी कुणी म्हणाले असते, की भारत मोठी प्रगती करेल, तर आपण ते गांभीर्याने घेतले नसते.’’ ते म्हणाले, राष्ट्राची प्रक्रिया एकाएकीच सुरू झाली नही, तर ती 1857 पासून आहे, जी स्वामी विवेकानंद पुढे घेऊन गेले.  आध्यात्मिक साधनांच्या माध्यमाने उत्कृष्टता प्राप्त केली जाऊ शकते. कारण अद्याप विज्ञानाला सृष्टीचा उगम समजलेला नाही, असेही भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघKarnatakकर्नाटक