शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पाकिस्तानच्या माऱ्यात ४ भारतीय जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:05 IST

पूंछ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने रविवारी रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत उखळी तोफांतून केलेल्या मा-यात भारतीय लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत.

जम्मू : येथील पूंछ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने रविवारी रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत उखळी तोफांतून केलेल्या मा-यात भारतीय लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत.भारतीय लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले की, रविवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून पाकिस्तानी सैन्याने मेंढर क्षेत्रातील बालाकोटे येथे मारा सुरू केला. याच परिसरात गस्त घालत असलेल्या भारतीय जवानांवर रात्री साडेबारा वाजताही मारा करण्यात आला. त्यात चार भारतीय जवान किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानने यंदाच्या वर्षात २०५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, त्यात २१ भारतीय ठार झाल्याचे भारताने म्हटले होते.भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे, असा आरोप पाकिस्तानने नुकताच केला होता. इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील प्रभारींना बोलावून घेऊन त्यांच्याकडे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी निषेधही व्यक्तकेला. (वृत्तसंस्था)