शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

औरंगाबादसह पाच विमानतळांचा होणार विकास; जळगाव, पुणे, कोल्हापूर, अकोल्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:12 IST

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) औरंगाबादसह पाच शहरातील विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. यात धावपट्टीचा विस्तार व विमानतळांवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश आहे. अकोला व औरंगाबाद विमानतळांच्या विस्तारासाठी अनुक्रमे ८४.२६ एकर आणि १८२ एकर जमिनीची आवश्यकता आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) औरंगाबादसह पाच शहरातील विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. यात धावपट्टीचा विस्तार व विमानतळांवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश आहे. अकोला व औरंगाबाद विमानतळांच्या विस्तारासाठी अनुक्रमे ८४.२६ एकर आणि १८२ एकर जमिनीची आवश्यकता आहे.प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळासाठी स्टेटमेंट आॅफ वर्क (एसओडब्ल्यू) जारी केले असून, या विमानतळावर विकास कामे करण्यात येणार आहेत. पुणे विमानतळावर इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगसाठी व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील अनेक विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. त्यात रनवेचा विस्तार अन्य विकास कामांचा समावेश आहे.औरंगाबाद विमानतळाच्या रनवेचा २८३५ मीटरवरून ३६६० मीटरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे, तर अकोला विमानतळाच्या रनवेचा १२१९ मीटरवरून १४०० मीटरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचे ब्लॉक कम कंट्रोल टॉवर, ई अँड एम वर्कशॉप, अग्निशमन दल व संबंधित इमारती यांचा या यांता समावेश आहे.अन्य सोयी या असतीलजळगाव विमातळाच्या रनवेचा सध्या १७०० मीटरचा असून, तो ३२६९ मीटर करण्यात येईल. कोल्हापूर विमानळाच्या रनवेचा १३७० मीटरवरुन २३०० मीटरपर्यंत विस्तार केला जाईल. याशिवाय नवी टर्मिनल इमारत, एटीसी कम टेक्निकल ब्लॉक कम फायर स्टेशन, डीव्हीओआर, रात्रीच्या लँडिंगची सुविधा आणि रनवेच्या दोन्ही टोकास साधी सुलभ प्रकाश योजना यांचा समावेश आहे. पुणे विमानतळावर नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंग, एअरबस ३२०/३२१ विमानांसाठी पािर्कंग आदी सुविधांचा समावेश आहे.

टॅग्स :Airportविमानतळ