शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

भारतात पहिल्यांदाच अवघ्या २० दिवसांत तयार होणार उड्डाणपूल; गुजरातमध्ये बनणार नवा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 16:50 IST

या उड्डाणपुलाच्या कामासाठी सरकारने २० दिवस वाहतूक थांबवण्याची परवानगी दिली होती असं कंपनीने म्हटलं.

नवी दिल्ली – भारतात पहिल्यांदाच एक उड्डाणपूल अवघ्या २० दिवसांत बनवण्याचा विक्रम नोंदवण्यात येणार आहे. गुजरातच्या वलसाड येथे हा पूल बनवण्यात येत आहे. आतापर्यंत या उड्डाणपूलाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं आहे. येत्या २२ जूनपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुली करणार असल्याचा विश्वास कंपनीने नोंदवला आहे. या प्रकल्पासाठी साडे चार कोटी रुपये खर्च आला आहे.

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर(WDFC) चे मुख्य जनरल मेनेजर श्याम सिंह म्हणाले की, गेल्या २ जूनपासून या उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आलं होतं. आतापर्यंत एका आठवड्यात या उड्डाणपुलाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं आहे. २० दिवसांत हा पूल आम्ही तयार करू असा आम्हाला विश्वास आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी सरकारने २० दिवस वाहतूक थांबवण्याची परवानगी दिली होती असं कंपनीने म्हटलं.

किमान १०० दिवसांचा कालावधी

अशाप्रकारे उड्डाणपूलाचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नॉन स्टॉप काम केले तरीही १०० दिवसांचा कालावधी लागतो. परंतु हा रस्ता वलसाड पूर्व आणि वलसाड पश्चिमेला जोडतो. अशा स्थितीत १०० दिवस याठिकाणी वाहतूक रोखून धरणं हे अशक्य होतं. अशावेळी प्राधिकरणानं पहिल्यांदाच पूलाचे काही भाग तयार करून ते जोडून पूल बनवण्याची योजना आखली. उड्डाणपुलाचे भाग जोडण्यासाठी ४ हेव्ही ड्यूटी हायड्रॉलिक क्रेन वापरण्यात आल्या होत्या. त्यांची क्षमता ३०० मेट्रीक टन ते ५०० मेट्रीक टन इतकी होती. या पुलाचं बांधकाम वेगानं व्हावं हा निर्णयही कोरोना महामारीच्या संकटात घेतला गेला. कारण पश्चिमी डीएफसीच्या वैतरणा आणि सचिन खंडाच्या कामावर याचा परिणाम होत होता.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक