शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नेताजींच्या आझाद हिंद सेनेचा पहिल्यांदाच सन्मान; नव्वदीपार चार सैनिक संचलनात सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 15:04 IST

आझाद हिंद सेनेच्या या सैनिकांचे वय नव्वदी पार केलेले आहे.

नवी दिल्ली : नेताजींच्या आझाद हिंद सेनेने दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवत इंग्रजांच्या नाकीनऊ आणले होते. मात्र, जपानवरील अणुबॉम्बहल्ल्यामुळे या सेनेची वाताहात झाली होती. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूमुळे आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना कोणीच वाली राहिला नव्हता. त्यांची ही अवस्था देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही सुरुच राहिली होती. मात्र, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हयात असलेल्या चार सैनिकांना राजपथावर पथसंचनात सहभागी होण्याचा मान मिळाला. 

आझाद हिंद सेनेच्या या सैनिकांचे वय नव्वदी पार केलेले आहे. चंदीगढचे लालतीराम (98),गुरुग्रामचे परमानंद (99), हीरा सिंह (97) आणि भागमल (95) या सैनिकांनी आज परेडमध्ये सहभाग घेतला. आईएनएच्या सैनिकांना पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बोलावण्यात आले होते. 

या सैनिकांना पथसंचलनावेळी उघड्या जीपमधून परेडमध्ये नेण्यात आले. हा क्षण भारतीय सैन्यदलासाठी अभिमानाचा असल्याचे  मेजर जनरल राजपाल पूनिया यांनी सांगितले. 

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसRepublic Dayप्रजासत्ताक दिन