शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या पहिल्या पंधरवड्यात 143 कोटींची रक्कम जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 22:32 IST

जप्त केलेल्या वस्तूंचे मुल्य 539.99 कोटी रुपये आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. गेल्या पंधरा दिवसांत देशभरात 143.37 कोटी रुपये पकडण्यात आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर दारू आणि नशेची औषधेही पकडण्यात आली आहेत. निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यांमध्ये निरिक्षक नेमले आहेत. तसेच पोलिस, सीआरपीफ जवानांनाही तैनात केले आहे. सात टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. 23 मे रोजी निकाल लागणार आहे. 

तामिळनाडूमध्ये जप्त केलेल्या रक्कमेचे आणि अन्य वस्तूंची किंमत 107.24 कोटी रुपये आहे. तर उत्तर प्रदेशमधील 104.53 कोटी रुपये, आंध्र प्रदेशमध्ये 103.4 कोटी रुपये आणि पंजाबमध्ये 92.8 कोटी रुपयांची रोख रक्कम, दारू आणि नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कर्नाटकमधून 26.33 कोटी, महाराष्ट्रात 19.11 कोटी आणि तेलंगानामध्ये 8.2 कोटी रुपयांचे रक्कम, दारू आणि किंमती वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. 

जप्त केलेल्या वस्तूंचे मुल्य 539.99 कोटी रुपये आहे. निवडणूक आयोगाने 25 मार्चला जारी केलेल्या आकडेवारीनुसार एकूण 143.37 कोटी रुपये नकदी, 89.64 कोटी रुपयांची दारू, 131.75 कोटी रुपयांची नशेचे पदार्थ, सोने आणि अन्य किंमती वस्तूंचा समावेश असल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच 162.93 कोटी रुपयांचे अन्य किंमती साहित्य आणि 12.20 कोटी रुपयांचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग