शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्ली विद्यापीठात पहिला दिवस गैरसोयीचा; ओबीसी प्रमाणपत्र हवे चालू आर्थिक वर्षाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 02:31 IST

वेगवेगळ्या महाविद्यालयांनी ओबीसीच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला. कारण त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मागील वर्षाचे आहे

एस. के. गुप्तानवी दिल्ली : दिल्लीविद्यापीठात प्रवेशाच्या पहिल्या दिवशी ८० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी असे होते की, त्यांचा पहिल्या प्रवेश कटऑफमध्ये नंबर येऊनही प्रवेश झाला नाही. या विद्यार्थ्यांचे गुण ९३ ते १०० दरम्यान आहेत. विद्यार्थी सकाळी नऊपासूनच दस्तावेज स्कॅन करून संगणकावर ते अपलोड करू लागले आणि सायंकाळी उशिरापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल याची वाट पाहात संगणकासमोर बसून राहिले. ज्यांना उत्तर मिळाले ते आनंदी होते.

विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमिक परिषदेचे सदस्य डॉ. सुधांशु कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, वेगवेगळ्या महाविद्यालयांनी ओबीसीच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला. कारण त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मागील वर्षाचे आहे, चालू आर्थिक वर्षाचे नाही. मिरांडा महाविद्यालयात बीकॉमसाठी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीने म्हटले की, मी सकाळपासून संगणकासमोर बसून आहे. दुपारी तीनपर्यंत मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे उत्तर मिळाले नाही.

डॉ. सुधांशु म्हणाले की, ‘‘गेल्या वर्षीपर्यंत ऑफलाइन दस्तावेजांचे सत्यापन केले जात असताना जर कोणत्याही विद्यार्थ्याचे ओबीसी प्रमाणपत्र गेल्या वर्षीचे असेल तर त्याला चालू आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र आणण्यासाठी काही वेळ देऊन तात्पुरता प्रवेश दिला जात होता. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून न घेता त्यांचा अर्ज नाकारणे योग्य नाही. मी विद्यापीठाच्या प्रशासनालाही याबाबत पत्र लिहिले आहे.’’ई मेल करावाविद्यापीठाने शनिवारी रात्री पहिला प्रवेश कटऑफ जारी केला. पहिल्या कटऑफमध्ये येणाºया विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशासाठी आॅनलाइन दस्तावेज व १६ ऑक्टोबरपर्यंतफी जमा करावी. आॅनलाईन डॉक्युमेंटच्या सत्यापनाला थोडा वेळ लागेल. काही तक्रार असेल तर त्यांनी डीन स्टुडंट वेल्फेअर कार्यालयाला ई-मेल करावा. - प्रो. राजीव गुप्ता, डीन स्टुडंट वेल्फेअर, दिल्ली विद्यापीठ

टॅग्स :delhiदिल्लीuniversityविद्यापीठ