शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग, आठ जणांचा आगीत होरपळून दुर्देवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 13:10 IST

बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत होरपळून आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहे. रविवारी रात्री ही आग लागली होती.

जमशेदपूर - बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत होरपळून आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहे. रविवारी रात्री ही आग लागली होती. झारखंडमधील जमशेदपूर येथे ही घटना घडली आहे. कुमारदुबी गावातील एका इमारतील हा बेकायदेशीर कारखाना चालू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात एक मोठा स्फोट झाला, त्यानंतर ही आग लागली. 

'जखमींना कम्यूनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे', अशी माहिती ग्रामीण पोलीस अधिक्षक प्रभात कुमार यांनी दिली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आठ जणांचा मृत्यू झाला असून, आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 'दुर्घटनेनंतर घरमालक दुर्गपदो फरार झाला आहे', असं पोलीस अधिका-याने सांगितलं आहे. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही बेकायदेशीरपणे चालणा-या या कारखान्यात छोटे-मोठे स्फोट झाले होते. पण या घटना त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचू दिल्या नव्हत्या.

 'हा परिसर बंगाल सीमारेषेपासून जवळ असून याठिकाणी फटाक्यांचे अनेक कारखाने बेकायदेशीपरपणे चालवले जातात. स्थानिकांच्या आणि कारखान्यांमध्ये काम करण-या कामगारांच्या जिवाला धोका असतानाही प्रशासन मात्र सपशेल दुर्लक्ष करत होतं. या कारखान्यांमध्ये काम करणारे अनेक कामगार बंगालमधून आणले जातात', असं एका स्थानकाने सांगितलं आहे.