शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचार क्षेत्राला साह्य करण्याचे वित्तमंत्री सीतारामन यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 02:12 IST

सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतीही कंपनी बंद होऊ नये, अशी माझी इच्छा आहे.

नवी दिल्ली : संकटात असलेल्या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना सरकारकडून मदत करण्यात येऊ शकते, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत.सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतीही कंपनी बंद होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक कंपनी चालली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. दूरसंचार क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे अनेक कंपन्या प्रचंड तोट्यात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाढलेल्या देयतेच्या अनुुषंगाने जुलै-सप्टेंबर तिमाहीत रिलायन्स कम्युनिकेशन्सला ३0,१४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. टाटा टेली (महाराष्ट्र) या कंपनीला २,३३५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या तिमाहीतील निकालानंतर सूचीबद्ध दूरसंचार कंपन्यांचा एकत्रित तोटा १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. समायोजित सकळ महसुलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर व्होडाफोन-आयडियासारख्या कंपन्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनी सुरू राहणे हे आता सरकारच्या मदतीवरच अवलंबून आहे, असे निवेदन व्होडाफोन-आयडियाने अधिकृतरीत्या केले आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन