शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 12:08 PM

सीतारामन यांनी वाचली भारताचं महात्म अधोरेखित करणारी कविता

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करत आहेत. यावेळी त्यांनी देशाचं वर्णन करताना काश्मीरचा खास उल्लेख केला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एका कवितेचा आधार घेतला. काश्मिरी कवी पंडित दिनानाथ यांची कविता वाचून दाखवत सीतारामन यांनी देशाचं महात्म्य अधोरेखित केलं. त्यांनी या कवितेचा हिंदी आणि इंग्रजीतला अनुवाददेखील वाचून दाखवला.निर्मला सीतारामन यांनी वाचून दाखवलेल्या कवी पंडित दिनानाथ यांच्या कवितेतल्या ओळी- हमारा वतन खिलते हुए सालीमार बाग जैसे, हमारा वतन डल में खिलते हुए कमल जैसा, नवजवनों के गर्म खून जैसा, मेरा वतन तेरा वतन, हमारा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतनगेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यावर मोदी सरकारनं काश्मीरकडे लक्ष केंद्रीत केलं. जवळपास सात दशकांपासून काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. यानंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कित्येक महिने काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. यानंतर आता हळूहळू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात काश्मीरचा विशेष उल्लेख केला. 

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370