शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 12:16 IST

सीतारामन यांनी वाचली भारताचं महात्म अधोरेखित करणारी कविता

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करत आहेत. यावेळी त्यांनी देशाचं वर्णन करताना काश्मीरचा खास उल्लेख केला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एका कवितेचा आधार घेतला. काश्मिरी कवी पंडित दिनानाथ यांची कविता वाचून दाखवत सीतारामन यांनी देशाचं महात्म्य अधोरेखित केलं. त्यांनी या कवितेचा हिंदी आणि इंग्रजीतला अनुवाददेखील वाचून दाखवला.निर्मला सीतारामन यांनी वाचून दाखवलेल्या कवी पंडित दिनानाथ यांच्या कवितेतल्या ओळी- हमारा वतन खिलते हुए सालीमार बाग जैसे, हमारा वतन डल में खिलते हुए कमल जैसा, नवजवनों के गर्म खून जैसा, मेरा वतन तेरा वतन, हमारा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतनगेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यावर मोदी सरकारनं काश्मीरकडे लक्ष केंद्रीत केलं. जवळपास सात दशकांपासून काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. यानंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कित्येक महिने काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. यानंतर आता हळूहळू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात काश्मीरचा विशेष उल्लेख केला. 

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370