शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

गृहनिर्माण क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी घातली फुंकर; 4.5 लाख रखडलेल्या घरांसाठी मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 20:45 IST

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली.

नवी दिल्ली : देशात सध्या मंदीचे वारे आहेत. औद्योगिक क्षेत्रासह गृहनिर्माण क्षेत्रातही सुस्ती आलेली आहे. कंपन्या बंद ठेवाव्या लागत आहेत. मागणी घटल्याने देशभरातील गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज या क्षेत्रासाठी मोठी मदत देण्याची घोषणा केली आहे. 

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी तब्बल 4.5 लाख घरांची निर्मिती रखडल्याचे मान्य करत केंद्र सरकार ही घरे पूर्ण करण्यासाठी 35 हजार कोटींची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. 

सध्या देशभरात रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्प, योजनांची संख्या 1600 वर आहे. या मदतीचा फायदा परवडणाऱ्या घरांना आणि मध्यम वर्गीय लोकांसाठी बनविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना होणार आहे. या निधीमुळे स्वस्त आणि सोप्या अटींवर पैसा पुरविला जाणार आहे. याचा फायदा परवडणाऱ्या गृहप्रकल्पांसाठी होणार आहे. 

रखडलेल्या गृह निर्माण प्रकल्पांसाठी सेबीच्या मदतीने 10000 कोटी रुपयांचा पर्यायी विशेष फंड तयार केला जाणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष खिडकी योजनाही सुरू करण्यास मंजुरी दिल्याचे सितारामन यांनी सांगितले. तर 25000 कोटींचा मदत निधी एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन