शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

गृहनिर्माण क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी घातली फुंकर; 4.5 लाख रखडलेल्या घरांसाठी मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 20:45 IST

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली.

नवी दिल्ली : देशात सध्या मंदीचे वारे आहेत. औद्योगिक क्षेत्रासह गृहनिर्माण क्षेत्रातही सुस्ती आलेली आहे. कंपन्या बंद ठेवाव्या लागत आहेत. मागणी घटल्याने देशभरातील गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज या क्षेत्रासाठी मोठी मदत देण्याची घोषणा केली आहे. 

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी तब्बल 4.5 लाख घरांची निर्मिती रखडल्याचे मान्य करत केंद्र सरकार ही घरे पूर्ण करण्यासाठी 35 हजार कोटींची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. 

सध्या देशभरात रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्प, योजनांची संख्या 1600 वर आहे. या मदतीचा फायदा परवडणाऱ्या घरांना आणि मध्यम वर्गीय लोकांसाठी बनविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना होणार आहे. या निधीमुळे स्वस्त आणि सोप्या अटींवर पैसा पुरविला जाणार आहे. याचा फायदा परवडणाऱ्या गृहप्रकल्पांसाठी होणार आहे. 

रखडलेल्या गृह निर्माण प्रकल्पांसाठी सेबीच्या मदतीने 10000 कोटी रुपयांचा पर्यायी विशेष फंड तयार केला जाणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष खिडकी योजनाही सुरू करण्यास मंजुरी दिल्याचे सितारामन यांनी सांगितले. तर 25000 कोटींचा मदत निधी एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन