शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

अर्थसंंकल्प, शेतकरी, सर्वसामान्य

By admin | Updated: February 29, 2016 22:01 IST

सर्वसामान्यांना दिलासा

सर्वसामान्यांना दिलासा
या अर्थसंकल्पात कार महाग करण्याचा व सेवा कराच्या स्लॅबमध्ये कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेऊन सरकारने सर्वसामान्यांना दिलासा व श्रीमंतांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकर्‍यांनाही दिलासा दिला आहे. एक कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या मंडळीच्या सरचार्जमध्ये वाढ केली जाणार आहे. ग्रामविकासासाठी ९७ हजार कोटींची तरतूद केली. शेतीसाठी ३५ हजार ९८४ कोटींची तरतूद केली आहे. पीक विमा योजनेसाठी पाच हजार ५०० कोटींची तरतूद स्वागतार्ह आहे. एकात्मीक शेती, शेतमालाचे मार्केटींग यावरही भर दिला आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामावेशक आहे.
-डॉ.एस.डी.पाटील, अर्थशास्त्र विभागप्रमुख, नूतन मराठा महाविद्यालय

बँकांना तूट
महाबँक, विजया व महाराष्ट्र बँक नफ्यात आहे. इतर राष्ट्रीयकृत बँकांनी तूट दाखविली आहे. पंजाब व कॅनरा बँकेच्या नफ्यात घट झाली आहे. शेतीसाठी मात्र अनेक दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. बँका तोट्यात आहेत याचा अर्थ त्यांची वसुली नाही. राष्ट्रीयकृत बँका जर तोटा दाखवायला लागल्या तर देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे हे स्पष्ट होते.
-पानाचंद उत्तम चौधरी, सर्वसामान्य नागरिक