शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार काा दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
2
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
3
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
4
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
5
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
6
Lifelesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
7
जामताडा बनण्याच्या 'हे' शहर मार्गावर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
8
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
9
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
10
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
11
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
12
कशी आहे प्रणित मोरेची तब्येत? 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यावर टीमने केली पोस्ट
13
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
14
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
15
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
16
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
17
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
18
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
19
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
20
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

अर्थसंंकल्प, शेतकरी, सर्वसामान्य

By admin | Updated: February 29, 2016 22:01 IST

सर्वसामान्यांना दिलासा

सर्वसामान्यांना दिलासा
या अर्थसंकल्पात कार महाग करण्याचा व सेवा कराच्या स्लॅबमध्ये कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेऊन सरकारने सर्वसामान्यांना दिलासा व श्रीमंतांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकर्‍यांनाही दिलासा दिला आहे. एक कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या मंडळीच्या सरचार्जमध्ये वाढ केली जाणार आहे. ग्रामविकासासाठी ९७ हजार कोटींची तरतूद केली. शेतीसाठी ३५ हजार ९८४ कोटींची तरतूद केली आहे. पीक विमा योजनेसाठी पाच हजार ५०० कोटींची तरतूद स्वागतार्ह आहे. एकात्मीक शेती, शेतमालाचे मार्केटींग यावरही भर दिला आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामावेशक आहे.
-डॉ.एस.डी.पाटील, अर्थशास्त्र विभागप्रमुख, नूतन मराठा महाविद्यालय

बँकांना तूट
महाबँक, विजया व महाराष्ट्र बँक नफ्यात आहे. इतर राष्ट्रीयकृत बँकांनी तूट दाखविली आहे. पंजाब व कॅनरा बँकेच्या नफ्यात घट झाली आहे. शेतीसाठी मात्र अनेक दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. बँका तोट्यात आहेत याचा अर्थ त्यांची वसुली नाही. राष्ट्रीयकृत बँका जर तोटा दाखवायला लागल्या तर देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे हे स्पष्ट होते.
-पानाचंद उत्तम चौधरी, सर्वसामान्य नागरिक