शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अखेर हमीभाव समितीला निवडणूक आयोगाची मंजुरी, कृषिमंत्री तोमर यांची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 06:03 IST

MSP News: शेती उत्पादनांना किमान हमीभाव (एमएसपी) देण्यासंदर्भात समिती गठित करण्यासाठी निवडणूक आयोगाने संमती दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ही समिती गठित करण्यात येईल

 नवी दिल्ली : शेती उत्पादनांना किमान हमीभाव (एमएसपी) देण्यासंदर्भात समिती गठित करण्यासाठी निवडणूक आयोगाने संमती दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ही समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.यासंदर्भात समाजवादी पार्टीचे खासदार चौधरी सुखराम सिंग यांनी प्रश्न विचारला होता. एक वर्षाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर एमएसपीसाठी कायदा तयार करण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. यासाठी समिती गठित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ही समिती गठित झालेली नसल्याचे मंत्र्यांच्या उत्तराने स्पष्ट झाले आहे. आयोगाने निवडणुकीनंतर ही समिती गठित करावी, असे निर्देश दिल्याने निवडणुकीनंतर समिती गठित केली जाईल, असे  तोमर यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर नियंत्रण आवश्यकसोशल मीडियावरून मुले, महिला व समाजात दुही निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याने यावर नियंत्रण आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यासंदर्भात शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पूरक प्रश्न विचारला होता.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCentral Governmentकेंद्र सरकार