शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

राष्ट्रीय भावनेसाठी, भारताचा आत्मा जपण्यासाठी लढाई : प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 07:43 IST

वायनाड दौऱ्यात भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनावर दिला भर

वायनाड : आमची लढाई राष्ट्रीय भावनेसाठी आणि भारताचा आत्मा जपण्यासाठी आहे, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी रविवारी येथे विविध जाहीर सभांतून बोलताना सांगितले.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर प्रियांका दोन दिवसांच्या वायनाड दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी  जाहीर सभा घेतल्या. इंडिया आघाडी आणि काँग्रेस लोकशाही संस्थांना सत्ताधाऱ्यांच्या धोरणांपासून वाचवण्यासाठी लढत असल्याचे त्या म्हणाल्या. वायनाड भूस्खलनातील पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्याच्या दृष्टीने आपण केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र पाठवणार असल्याचे प्रियांका यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी राजकीयदृष्ट्या विचार न करता भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या सभांमधून केले.

पर्यटनाला चालना देण्याची गरज

nवायनाडमध्ये भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकतेच अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे अनेकांना हा भाग असुरक्षित वाटू लागला आहे; परंतु हे नैसर्गिक संकट फार मर्यादित भौगोलिक भागापुरते होते.

nआता येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादित करून हा प्रदेश अत्यंत सुंदर आणि सुरक्षित आहे याची जाणीव पर्यटकांना होईल असे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रियांका यांनी नमूद केले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी