शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

राष्ट्रीय भावनेसाठी, भारताचा आत्मा जपण्यासाठी लढाई : प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 07:43 IST

वायनाड दौऱ्यात भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनावर दिला भर

वायनाड : आमची लढाई राष्ट्रीय भावनेसाठी आणि भारताचा आत्मा जपण्यासाठी आहे, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी रविवारी येथे विविध जाहीर सभांतून बोलताना सांगितले.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर प्रियांका दोन दिवसांच्या वायनाड दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी  जाहीर सभा घेतल्या. इंडिया आघाडी आणि काँग्रेस लोकशाही संस्थांना सत्ताधाऱ्यांच्या धोरणांपासून वाचवण्यासाठी लढत असल्याचे त्या म्हणाल्या. वायनाड भूस्खलनातील पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्याच्या दृष्टीने आपण केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र पाठवणार असल्याचे प्रियांका यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी राजकीयदृष्ट्या विचार न करता भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या सभांमधून केले.

पर्यटनाला चालना देण्याची गरज

nवायनाडमध्ये भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकतेच अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे अनेकांना हा भाग असुरक्षित वाटू लागला आहे; परंतु हे नैसर्गिक संकट फार मर्यादित भौगोलिक भागापुरते होते.

nआता येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादित करून हा प्रदेश अत्यंत सुंदर आणि सुरक्षित आहे याची जाणीव पर्यटकांना होईल असे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रियांका यांनी नमूद केले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी