शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

15 फेब्रुवारी भारतासाठी ऐतिहासीक दिवस- पंतप्रधान मोदी

By admin | Updated: February 26, 2017 11:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवारी ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधला. देशाला संबोधित करण्याचा हा त्यांचा 29 वा कार्यक्रम

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवारी ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधला.  देशाला संबोधित करण्याचा हा त्यांचा 29 वा कार्यक्रम होता. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे मांडले.

‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांचं त्यांनी कौतूक केलं, भारताच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो, 15 फेब्रुवारी भारतासाठी ऐतिसाहीक दिवस ठरला असं गौरवोद्गार त्यांनी काढलं. जगासमोर भारताची मान उंचावेल असं काम शास्त्रज्ञांनी केलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सर्व क्षेत्रात गरज आहे  असं मोदी म्हणाले.  याशिवाय विश्वचषक विजेत्या भारतीय अंध संघाचंही मोदींनी कौतूक केलं. 
 
15 फेब्रुवारीला श्रीहरिकोटा येथून एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला होता. एकाच प्रक्षेपकाद्वारे एवढे उपग्रह पाठविणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला. 
 
याशिवाय, डिजिटल पेमेंट करण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय, डिजी धन आणि लकी ग्राहक योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 10 लाखांहून अधिक लोकांना या योजनेंतर्गत बक्षिसे मिळाली असं मोदी म्हणाले. गावांतून शहरांना ताकद मिळते, देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान असल्याचं ते म्हणाले.