शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
3
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

15 फेब्रुवारी भारतासाठी ऐतिहासीक दिवस- पंतप्रधान मोदी

By admin | Updated: February 26, 2017 11:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवारी ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधला. देशाला संबोधित करण्याचा हा त्यांचा 29 वा कार्यक्रम

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवारी ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधला.  देशाला संबोधित करण्याचा हा त्यांचा 29 वा कार्यक्रम होता. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे मांडले.

‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांचं त्यांनी कौतूक केलं, भारताच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो, 15 फेब्रुवारी भारतासाठी ऐतिसाहीक दिवस ठरला असं गौरवोद्गार त्यांनी काढलं. जगासमोर भारताची मान उंचावेल असं काम शास्त्रज्ञांनी केलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सर्व क्षेत्रात गरज आहे  असं मोदी म्हणाले.  याशिवाय विश्वचषक विजेत्या भारतीय अंध संघाचंही मोदींनी कौतूक केलं. 
 
15 फेब्रुवारीला श्रीहरिकोटा येथून एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला होता. एकाच प्रक्षेपकाद्वारे एवढे उपग्रह पाठविणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला. 
 
याशिवाय, डिजिटल पेमेंट करण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय, डिजी धन आणि लकी ग्राहक योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 10 लाखांहून अधिक लोकांना या योजनेंतर्गत बक्षिसे मिळाली असं मोदी म्हणाले. गावांतून शहरांना ताकद मिळते, देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान असल्याचं ते म्हणाले.