शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

आता अंतराळातही युद्धाची भीती! सीडीएस जनरल अनिल चव्हाण यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:37 IST

अंतराळातील शस्त्रास्त्रीकरणाच्या स्पर्धेमुळे अवकाशात युद्धाची भीती निर्माण झाली आहे, असा इशारा संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चव्हाण यांनी दिला आहे.

नवी दिल्ली :

अंतराळातील शस्त्रास्त्रीकरणाच्या स्पर्धेमुळे अवकाशात युद्धाची भीती निर्माण झाली आहे, असा इशारा संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चव्हाण यांनी दिला आहे. सीडीएस चौहान यांनी मंगळवारी भारतीय संरक्षण दलावरील एका चर्चासत्राचे उदघाटन केले. या वेळी ते म्हणाले की, अंतराळ क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर तसेच विकासावर विशेष भर देणे गरजेचे झाले आहे.  ‘‘अंतराळ हे एक क्षेत्र आहे जे जमीन, समुद्र, हवा आणि अगदी सायबरसह इतर क्षेत्रांमध्ये क्षमता वाढवत आहे. अंतराळाचा लष्करी वापर हा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे ज्यापासून आपण दूर राहू शकत नाही,’’ असेही चव्हाण म्हणाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक- ‘‘रशिया आणि चीनच्या उपग्रहविरोधी चाचण्यांचा संदर्भ देत भारताने अंतराळ क्षेत्रात आक्षेपार्ह आणि बचावात्मक क्षमता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला. सध्याची आणि भविष्यातील आव्हाने पाहता भारताने आपले प्रयत्न अधिक व्यापक करण्याची गरज आहे. आपण सर्वांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून दुहेरी-वापराचे व्यासपीठ विकसित करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे,’’ असेही ते म्हणाले.