शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आता अंतराळातही युद्धाची भीती! सीडीएस जनरल अनिल चव्हाण यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:37 IST

अंतराळातील शस्त्रास्त्रीकरणाच्या स्पर्धेमुळे अवकाशात युद्धाची भीती निर्माण झाली आहे, असा इशारा संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चव्हाण यांनी दिला आहे.

नवी दिल्ली :

अंतराळातील शस्त्रास्त्रीकरणाच्या स्पर्धेमुळे अवकाशात युद्धाची भीती निर्माण झाली आहे, असा इशारा संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चव्हाण यांनी दिला आहे. सीडीएस चौहान यांनी मंगळवारी भारतीय संरक्षण दलावरील एका चर्चासत्राचे उदघाटन केले. या वेळी ते म्हणाले की, अंतराळ क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर तसेच विकासावर विशेष भर देणे गरजेचे झाले आहे.  ‘‘अंतराळ हे एक क्षेत्र आहे जे जमीन, समुद्र, हवा आणि अगदी सायबरसह इतर क्षेत्रांमध्ये क्षमता वाढवत आहे. अंतराळाचा लष्करी वापर हा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे ज्यापासून आपण दूर राहू शकत नाही,’’ असेही चव्हाण म्हणाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक- ‘‘रशिया आणि चीनच्या उपग्रहविरोधी चाचण्यांचा संदर्भ देत भारताने अंतराळ क्षेत्रात आक्षेपार्ह आणि बचावात्मक क्षमता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला. सध्याची आणि भविष्यातील आव्हाने पाहता भारताने आपले प्रयत्न अधिक व्यापक करण्याची गरज आहे. आपण सर्वांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून दुहेरी-वापराचे व्यासपीठ विकसित करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे,’’ असेही ते म्हणाले.