शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'कोणताच धर्म वाईट नसतो; भगवान राम सर्वांचेच, फक्त हिंदूंचे नाही'- फारुख अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 15:19 IST

'भाजप धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.'

श्रीनगर:जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी एका सभेत बोलताना भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, 'कोणताही धर्म वाईट नसतो, माणसं वाईट असतात. लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी ते 'हिंदू धोक्यात आहे' असे म्हणतात. भाजप धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.' 

कोणताच धर्म वाईट नसतोजम्मू-काश्मीरमधील अखनूर जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित अब्दुल्ला यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली. 'ते म्हणतील की हिंदूंना धोका आहे, पण तुम्ही त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका. कोणताही धर्म वाईट नसतो, फक्त माणसं वाईट असतात.' या सभेत त्यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, 'मी कधीही पाकिस्तानशी हातमिळवणी केली नाही. नॅशनल कॉन्फरन्सने कधीही पाकिस्तानची बाजू घेतली नाही. जिन्ना माझ्या वडिलांना भेटायला आले होते, पण आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला.'

भगवान राम फक्त हिंदूंचे नाहीतते पुढे म्हणतात की, 'भगवान राम हे सर्वांचे आहेत, केवळ हिंदू धर्माच्या लोकांचे नाहीत. आम्हाला 50 हजार नोकऱ्या देऊ, असे आश्वासन केंद्राने दिले होते, ते कुठे आहे? आमचे डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आमची मुले सर्व बेरोजगार आहेत. पण, तुमच्यासाठी फक्त निवडणुका महत्त्वाच्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख पुन्हा एकदा एकत्र होतील,' असंही अब्दुल्ला यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा