शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

'कोणताच धर्म वाईट नसतो; भगवान राम सर्वांचेच, फक्त हिंदूंचे नाही'- फारुख अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 15:19 IST

'भाजप धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.'

श्रीनगर:जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी एका सभेत बोलताना भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, 'कोणताही धर्म वाईट नसतो, माणसं वाईट असतात. लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी ते 'हिंदू धोक्यात आहे' असे म्हणतात. भाजप धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.' 

कोणताच धर्म वाईट नसतोजम्मू-काश्मीरमधील अखनूर जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित अब्दुल्ला यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली. 'ते म्हणतील की हिंदूंना धोका आहे, पण तुम्ही त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका. कोणताही धर्म वाईट नसतो, फक्त माणसं वाईट असतात.' या सभेत त्यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, 'मी कधीही पाकिस्तानशी हातमिळवणी केली नाही. नॅशनल कॉन्फरन्सने कधीही पाकिस्तानची बाजू घेतली नाही. जिन्ना माझ्या वडिलांना भेटायला आले होते, पण आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला.'

भगवान राम फक्त हिंदूंचे नाहीतते पुढे म्हणतात की, 'भगवान राम हे सर्वांचे आहेत, केवळ हिंदू धर्माच्या लोकांचे नाहीत. आम्हाला 50 हजार नोकऱ्या देऊ, असे आश्वासन केंद्राने दिले होते, ते कुठे आहे? आमचे डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आमची मुले सर्व बेरोजगार आहेत. पण, तुमच्यासाठी फक्त निवडणुका महत्त्वाच्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख पुन्हा एकदा एकत्र होतील,' असंही अब्दुल्ला यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा