शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

शेतकरी एकवटणार, केंद्र सरकारला टेन्शन; मागण्यांसाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 09:36 IST

३० एप्रिल रोजी यासंदर्भात शेतकरी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोदी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

- संजय शर्मा

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करा अन्यथा दुसऱ्या शेतकरी आंदोलनाला सामोरे जाण्यास तयार राहा, असा अल्टिमेटम २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिला आहे. रामलीला मैदानावरील शेतकऱ्यांची महापंचायत सोमवारी संपली असली तरी शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

३० एप्रिल रोजी यासंदर्भात शेतकरी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोदी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास  पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन सुरू होईल आणि दीर्घकाळ चालेल, असा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने यावेळी शेतकरी आंदोलकांशी चर्चेची तयारी ठेवली आहे.

दुसरीकडे सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, अमृतपाल सिंग याचे खलिस्तानच्या समर्थनार्थ अचानकपणे समोर येणे आणि त्याचवेळी शेतकरी आंदोलनाचा इशारा देणे, हे सर्व २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोठ्या षडयंत्राकडे बोट दाखवत आहे. खलिस्तानसमर्थक आणि देशात बसलेले मोदीविरोधक शेतकरी आंदोलनाला हवा देऊ शकतात. जे राजकीय पक्ष नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाशी थेट लढू शकत नाहीत, ते शेतकरी आंदोलनाचा आधार घेत शेतकऱ्यांच्या खांद्यावरून तोफा डागत आहेत.

खलिस्तान, शेतकरी आंदोलनाचा संबंध?दुसरीकडे सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, अमृतपाल सिंग याचे खलिस्तानच्या समर्थनार्थ अचानकपणे समोर येणे आणि त्याचवेळी शेतकरी आंदोलनाचा इशारा देणे, हे सर्व २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोठ्या षडयंत्राकडे बोट दाखवत आहे. खलिस्तानसमर्थक आणि देशात बसलेले मोदीविरोधक शेतकरी आंदोलनाला हवा देऊ शकतात. जे राजकीय पक्ष नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाशी थेट लढू शकत नाहीत, ते शेतकरी आंदोलनाचा आधार घेत शेतकऱ्यांच्या खांद्यावरून तोफा डागत आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्या..- सर्व शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी- पिकावरील खर्चाच्या निम्म्या किमतीचा एमएसपी द्यावा- पीकविमा योजनेत सुधारणा करावी- सर्व शेतकऱ्यांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmers Protestशेतकरी आंदोलन