शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना माल फेकावा लागणार नाही, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभूंना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:09 IST

महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही शेतकºयाला त्याचे उत्पादन यापुढे रस्त्यावर फेकायची वेळ येणार नाही, अशी आशा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही शेतकºयाला त्याचे उत्पादन यापुढे रस्त्यावर फेकायची वेळ येणार नाही, अशी आशा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना आहे. सरकार शेतकºयांना त्यांच्या उत्पादनाला आलेला खर्च द्यायला आणि त्यांना त्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवण्यासाठीच्या कृषी निर्यात धोरणावर काम करीत आहे. या विषयाशी संबंधित सगळे घटक आणि जनतेशी लवकरच चर्चा केली जाईल, असे प्रभू म्हणाले.गे्रटर नोएडामध्ये एक्स्पोर्ट मार्टमध्ये सुरू झालेल्या दोन दिवसांच्या इंडस फूड नावाच्या शिखर परिषदेच्या उद््घाटनादरम्यान प्रभू ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, या परिषदेत ४३ देशांचे ४०८ प्रतिनिधी सहभागी आहेत. ट्रेड प्रमोशन कौन्सिल आॅफ इंडिया -वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित या परिषदेत भारतीय खरेदीदारांशी आंतरराष्ट्रीय रिटेल चेन आणि प्रतिनिधी उत्पादन खरेदीसाठी थेट बोलू शकतील. प्रभू यांना वाटते की, इंडस फूड आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची परिषद व्हावी. ही पहिलीच वेळ आहे की, जेथे शेतकरी, उत्पादक आणि भारतीय व्यापारी विदेशात न जाता आंतरराष्ट्रीय रिटेल चेन आणि इतर कंपन्यांशी थेट व्यवहार-चर्चा करू शकतात. हे कौतुकास्पद पाऊल आहे. नव्या कृषी निर्यात धोरणाचा विचार केला, तर वस्तुस्थिती बदलेल. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट होईल असे नाही, तर आपल्या उत्पादनाला जो जास्त भाव देईल त्याला ते विकण्याचा पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध असेल.याचबरोबर विदेशांत खाद्यान्नाचे वेगवेगळे प्रकार निर्यात करण्यासाठीही पावले उचलली जात आहेत.त्यात नागपूर विमानतळावरून जिवंत मेंढ्या-शेळ्या सौदी अरेबियात पाठवण्यासोबत नागपूरची संत्री आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या माध्यमातून स्वस्त दरांनी जगात पोहोचवणेही समाविष्ट आहे. असाच प्रयोग पूर्वोत्तर भारतासाठीही केला जात आहे. दक्षिण भारतातील सागरी भोजन व उत्तर भारतातून गहू व तांदळाची निर्यात वाढवण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असेही प्रभू म्हणाले.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूFarmerशेतकरी