शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

लाखो रुपये खर्चून पंजाबचे शेतकरी मागवीत आहेत परराज्यातून मजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 05:35 IST

उत्तर प्रदेश, बिहारच्या मजुरांसाठी खास बस

बर्नाला : पंजाबमध्ये भात पिकाच्या लागवडीचे काम सुरू असताना हे शेतकरी लाखो रुपये खर्चून उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मजूर मागवीत आहेत. बिहारमधील एखाद्या जिल्ह्यातून ३५ ते ४० स्थलांतरित कामगार बसने आणण्यासाठी १ लाख ते १.२० लाख रुपये खर्च येत आहे, तर उत्तर प्रदेशातील जवळच्या जिल्ह्यातून या मजुरांना आणण्यासाठी ६५ ते ७५ हजार रुपये खर्च येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मजुरांची चाचणी करण्यात येत आहे, तसेच अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना काम करण्यास परवानगी दिली जात आहे. शेतातच या मजुरांना वेगळे ठेवण्यात येत आहे. बर्नाल जिल्ह्याचे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष जगसीर सिंग म्हणाले यांनी सांगितले की, बासमतीसह अन्य जातींचे भात पीक २७ लाख हेक्टरमध्ये लावण्यात येणार आहे. आम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमधून ६५ कामगारांना दोन बसमधून आणले आहे. पूर्णियाचे शेतकरी गुरप्रीत सिंग यांनी सांगितले की, सहा शेतकऱ्यांनी कामगारांना आणण्यासाठी तीन बसेस पाठविल्या आहेत. लवकरच ते राज्यात दाखल होतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार