शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

लाखो रुपये खर्चून पंजाबचे शेतकरी मागवीत आहेत परराज्यातून मजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 05:35 IST

उत्तर प्रदेश, बिहारच्या मजुरांसाठी खास बस

बर्नाला : पंजाबमध्ये भात पिकाच्या लागवडीचे काम सुरू असताना हे शेतकरी लाखो रुपये खर्चून उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मजूर मागवीत आहेत. बिहारमधील एखाद्या जिल्ह्यातून ३५ ते ४० स्थलांतरित कामगार बसने आणण्यासाठी १ लाख ते १.२० लाख रुपये खर्च येत आहे, तर उत्तर प्रदेशातील जवळच्या जिल्ह्यातून या मजुरांना आणण्यासाठी ६५ ते ७५ हजार रुपये खर्च येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मजुरांची चाचणी करण्यात येत आहे, तसेच अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना काम करण्यास परवानगी दिली जात आहे. शेतातच या मजुरांना वेगळे ठेवण्यात येत आहे. बर्नाल जिल्ह्याचे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष जगसीर सिंग म्हणाले यांनी सांगितले की, बासमतीसह अन्य जातींचे भात पीक २७ लाख हेक्टरमध्ये लावण्यात येणार आहे. आम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमधून ६५ कामगारांना दोन बसमधून आणले आहे. पूर्णियाचे शेतकरी गुरप्रीत सिंग यांनी सांगितले की, सहा शेतकऱ्यांनी कामगारांना आणण्यासाठी तीन बसेस पाठविल्या आहेत. लवकरच ते राज्यात दाखल होतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार