शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

शंभू बॉर्डर खुली होताच शेतकरी करणार दिल्लीकडे कूच, पुन्हा तीव्र होणार आंदोलन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 20:38 IST

Farmers Protest: दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी शंभू बॉर्डर येथे रस्त्यावर टाकण्यात आलेले रोडब्लॉक्स हटवण्याचे आदेश हायकोर्टाने नुकतेच दिले होते. त्यानंतर हरियाणा सरकारकडून हे रोडब्लॉक्स हटवण्यात येणार आहेत. तसेच हे रोडब्लॉक्स हटवल्यानंतर शेतकरी आंदोलक दिल्लीकडे कूच करण्याची शक्यता आहे.

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी शंभू बॉर्डर येथे रस्त्यावर टाकण्यात आलेले रोडब्लॉक्स हटवण्याचे आदेश हायकोर्टाने नुकतेच दिले होते. त्यानंतर हरियाणा सरकारकडून हे रोडब्लॉक्स हटवण्यात येणार आहेत. तसेच हे रोडब्लॉक्स हटवल्यानंतर शेतकरी आंदोलक दिल्लीकडे कूच करण्याची शक्यता आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार भारतीय किसान यूनियन एकता सिद्धपूरचे अध्यक्ष जगदीप सिंग दलेवाल यांनी, शेतकरी दिल्लीमधील जंतर मंतर किंवा रामलीला मैदानामध्ये आपलं आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करतील, असे संकेत दिले आहेत.  

शेतकरी केंद्र सरकारविरोधात पिकांच्या हमीभाव भावाची गॅरंटी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. हे आंदोलक फेब्रुवारी महिन्यापासून हरियाणाच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. फेब्रुवारी महिन्यात या आंदोलकांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली होती.  

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सीमेवर लावलेले बॅरिकेट्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नाकेबंदीमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत असल्याचं विधान केलं होतं. दरम्यान, हरियाणा सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता या प्रकरणी २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय