शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

शंभू बॉर्डर खुली होताच शेतकरी करणार दिल्लीकडे कूच, पुन्हा तीव्र होणार आंदोलन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 20:38 IST

Farmers Protest: दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी शंभू बॉर्डर येथे रस्त्यावर टाकण्यात आलेले रोडब्लॉक्स हटवण्याचे आदेश हायकोर्टाने नुकतेच दिले होते. त्यानंतर हरियाणा सरकारकडून हे रोडब्लॉक्स हटवण्यात येणार आहेत. तसेच हे रोडब्लॉक्स हटवल्यानंतर शेतकरी आंदोलक दिल्लीकडे कूच करण्याची शक्यता आहे.

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी शंभू बॉर्डर येथे रस्त्यावर टाकण्यात आलेले रोडब्लॉक्स हटवण्याचे आदेश हायकोर्टाने नुकतेच दिले होते. त्यानंतर हरियाणा सरकारकडून हे रोडब्लॉक्स हटवण्यात येणार आहेत. तसेच हे रोडब्लॉक्स हटवल्यानंतर शेतकरी आंदोलक दिल्लीकडे कूच करण्याची शक्यता आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार भारतीय किसान यूनियन एकता सिद्धपूरचे अध्यक्ष जगदीप सिंग दलेवाल यांनी, शेतकरी दिल्लीमधील जंतर मंतर किंवा रामलीला मैदानामध्ये आपलं आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करतील, असे संकेत दिले आहेत.  

शेतकरी केंद्र सरकारविरोधात पिकांच्या हमीभाव भावाची गॅरंटी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. हे आंदोलक फेब्रुवारी महिन्यापासून हरियाणाच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. फेब्रुवारी महिन्यात या आंदोलकांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली होती.  

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सीमेवर लावलेले बॅरिकेट्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नाकेबंदीमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत असल्याचं विधान केलं होतं. दरम्यान, हरियाणा सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता या प्रकरणी २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय