शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:48 IST

Farmers Protest: राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन  पेटण्याची चिन्हे दिसत आहे. शेतकरी आंदोलकांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. तसेच मागच्या अनेक महिन्यांपासून शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी तिथून दिल्लीकडे प्रयाण करतील.

राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन  पेटण्याची चिन्हे दिसत आहे. शेतकरी आंदोलकांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. तसेच मागच्या अनेक महिन्यांपासून शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी तिथून दिल्लीकडे प्रयाण करतील. याबरोबरच शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी आमरण उपोषण करण्याचीही घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी शेतकरी आंदोलनाबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही ९ महिने गप्प बसलो होतो. मागच्या अनेक महिन्यांपासून सरकारने आमच्यासोबत कुठलीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे आता आम्हीच दिल्लीमध्ये जाऊन सरकारसोबत चर्चा करणार आहोत. शंभू बॉर्डरवरून शेतकरी ६ डिसेंबर रोजी दिल्लीकडे कूच करतील, असेही त्यांनी सांगितले.

पंढेर यांनी पुढे सांगितले की, खनोरी बॉर्डर येथे शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवार हे २६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करतील. ज्या दिवशी डल्लेवाल हे उपोषणाला बसतील, त्या दिवसापासून आम्ही सरकारला १० दिवसांची मुदत देऊ, जर कुठलाही तोडगा निघाला नाही, कर आम्ही ६ डिसेंबर रोजी आम्ही दिल्लीकडे कूच करू.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली