शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून 'रामायण' पठण; ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन आणखी शेतकरी रवाना

By मोरेश्वर येरम | Updated: December 12, 2020 14:39 IST

दिल्ली आणि नोएडामध्ये असलेल्या चिल्ला सीमेवर तर शेतकऱ्यांनी सरकारला सदबुद्धी यावी यासाठी शेतकऱ्यांनी चक्क होमहवन देखील केला आहे.

ठळक मुद्देदिल्लीच्या चिल्ला सीमेवर रामायण पठणाचा कार्यक्रमपंजाब, हरियाणासह देशाच्या अनेक ठिकाणांहून आणखी शेतकरी दिल्लीकडे रवानादिल्लीच्या सीमांवर पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ

दिल्लीनव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन आता आणखी तीव्र झालं आहे. जयपूर-दिल्ली आणि दिल्ली-आग्रा हायवे शेतकरी आज बंद करणार आहेत. तर दिल्ली पोलिसांनी सीमेवरील सुरक्षेत वाढ केली आहे. पंजाब आणि हरियाणासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणखी शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत. 

दिल्ली आणि नोएडामध्ये असलेल्या चिल्ला सीमेवर तर शेतकऱ्यांनी सरकारला सदबुद्धी यावी यासाठी शेतकऱ्यांनी चक्क होमहवन देखील केला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी 'रामायण' पठणाचा कार्यक्रम देखील घेतला आहे. चिल्ला सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ताज्या माहितीनुसार टिकरी आणि धानसा सीमेवर देखील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर झाटीकारा सीमेवर फक्त दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. 

ट्रॅक्टर आणि ट्रॅकमधून शेतकरीपंजाब आणि हरियाणासह इतर अनेक ठिकाणांहून शेतकऱ्यांचे लोंढे आता दिल्लीच्या सीमेवर पोहोचत आहेत. ट्रॅकमध्ये बसून अनेक शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली