शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

शेतकऱ्यांची मोर्चा उद्या दिल्लीच्या दिशेनं रवाना होणार; सुरक्षा वाढवली, इंटरनेट सेवा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 12:11 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्ग ४४ बंद आहे.

नवी दिल्ली:  पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, सोमवारी शंभू सीमेवर शेतकरी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला. शेतकऱ्यांनी २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता दिल्लीकडे कूच करण्याची तयारी केली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्ग ४४ बंद आहे. मार्कंडा नदी पुलाजवळ सीलबंद महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था शिथिल करण्याऐवजी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक भागात इंटरनेट सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. सरकारसोबत शेतकऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक परिणाम न झाल्याने सुरक्षा दल अधिक सतर्क झाले आहे. दातासिंगवाला हद्दीतील शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हरियाणातूनही अनेक शेतकरी पंजाबच्या सीमेवर पोहोचले आहेत. हळूहळू शेतकऱ्यांचा ताफा वाढत आहे. यावेळी महिलांची संख्याही वाढत आहे. स्त्रिया आपल्या मुलांची जबाबदारी घेत आहेत.

२१ फेब्रुवारीला दिल्लीकडे रवाना होणार-

२१ फेब्रुवारीला आम्ही दिल्लीकडे कूच करणार आहोत, असे शेतकरी नेते पढेर सांगतात. सरकारसोबत सध्या कोणतीही बैठक होणार नाही. मात्र आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. डल्लेवाल म्हणाले की, आम्ही सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या मान्य करा किंवा आम्हाला दिल्लीत शांततेने बसू द्या. आम्ही सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की, हिंसाचार करू नका.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाबHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकार