शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

पंतप्रधान मोदींवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही; राहुल गांधींनी ट्विटरवरून साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 07:02 IST

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘असत्याग्रही’च्या दीर्घ इतिहासामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही, असा आरोप करुन काँग्रेसचे नेते ...

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘असत्याग्रही’च्या दीर्घ इतिहासामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही, असा आरोप करुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ते  कृषी कायदे ते रद्द का करीत नाहीत? असा सवालही  केला.   काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ऑनलाईन सर्वेक्षणासाठी लोकांना हा प्रश्न विचारत  ट्विटवर सोबत चार पर्याय देत  मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी पूर्वी दिलेली काही आश्वासने आणि केलेल्या विधानांचाही या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. ‘प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार’ , ‘ मला ५० दिवसांची मुदत द्या, नाही तर...’ २१ दिवसांत कोरोनाविरुद्ध युद्ध आपण जिंकू’ ‘ कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही , ना कोणी कोणत्याच चौकीवर कब्जा केलेला नाही, या पंतप्रधानांच्या विधानांचा उल्लेख केला.  पंतप्रधान कृषी कायदे रद्द  का करीत नाहीत? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी असे  चार पर्यांय लोकांसाठी सूचित  केले आहे.  कारण ते शेतकरीविरोधी आहेत. ते भांडवलदारांचे ऐकतात,  ते अहंकारी आहेत किंवा हे सर्व पर्याय बरोबर आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरी