शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांचा २६ मार्चला भारत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 05:55 IST

व्यापारी संघटना आणि शेतकरी मिळून दि. १५ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात निदर्शने करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग बुर्जगील यांनी सांगितले.

ठळक मुद्देव्यापारी संघटना आणि शेतकरी मिळून दि. १५ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात निदर्शने करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग बुर्जगील यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला १२० दिवस होत असल्याच्या निमित्ताने येत्या २६ मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा भारत बंदचा निर्णय घेतला आहे. या दिवशी केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्याची होळी करून सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

व्यापारी संघटना आणि शेतकरी मिळून दि. १५ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात निदर्शने करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग बुर्जगील यांनी सांगितले. दि. १९ मार्चला बाजार समिती वाचवा, शेती वाचवा दिवस साजरा करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. दि. २६ मार्चला भारत बंद आंदोलन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शांततेत पार पडणार आहे. दि. १ डिसेंबरपासून सरकार आणि शेतकऱ्यांदरम्यान चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या ४० संघटनांचे प्रतिनिधी आणि मंत्रीगटादरम्यान चर्चेच्या अकरा फेऱ्या झाल्या. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरी